शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आॅलिम्पिक पदक पटकावून ‘खेलरत्न’ मिळविणार, डबल ट्रॅप नेमबाज श्रेयसी सिंग हिचे लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 04:26 IST

नवी दिल्ली : टोकियोत दोन वर्षांनंतर होणाऱ्या आॅलिम्पिकपर्यंत फिटनेस व खेळ यात अत्युच्य गुणवत्ता मिळविण्यासह आॅलिम्पिक पदक जिंकणे तसेच ‘खेलरत्न’ पुरस्कार मिळविणे हे लक्ष्य असल्याचे डबल ट्रॅप नेमबाज श्रेयसी सिंग हिचे मत आहे.राष्टÑकुल सुवर्ण विजेती २७ वर्षांची श्रेयसीला यंदा अर्जुन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पण तिला सर्वोच्च राजीव गांधी खेलरत्न ...

नवी दिल्ली : टोकियोत दोन वर्षांनंतर होणाऱ्या आॅलिम्पिकपर्यंत फिटनेस व खेळ यात अत्युच्य गुणवत्ता मिळविण्यासह आॅलिम्पिक पदक जिंकणे तसेच ‘खेलरत्न’ पुरस्कार मिळविणे हे लक्ष्य असल्याचे डबल ट्रॅप नेमबाज श्रेयसी सिंग हिचे मत आहे.राष्टÑकुल सुवर्ण विजेती २७ वर्षांची श्रेयसीला यंदा अर्जुन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पण तिला सर्वोच्च राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळवायचा आहे. आॅलिम्पिक पदक जिंकताच हा पुरस्कार मिळेलच याची तिला जाणीव आहे.कुठलाही पुरस्कार तुम्हाला अधिक चांगल्या कामगिरीची प्रेरणा देतो, असे सांगून श्रेयसी म्हणाली,‘अर्जुन पुरस्कारामुळे मला खेलरत्न जिंकण्याची प्रेरणा मिळाली. खेलरत्नसाठी मला आॅलिम्पिक पदक जिंकायचेच आहे.’ माजी नेमबाज मानशेरसिंग यांची शिष्या असलेल्या श्रेयसीने आॅलिम्पिक पात्रता फेरीसाठी सराव सुरू केला आहे. आॅलिम्पिक पदकासाठी परफेक्ट बनावे लागेल, असे तिने सांगितले. (वृत्तसंस्था)प्रशिक्षक महत्त्वाचे‘सुमा शिरुर, जसपाल राणासारख्या अनुभवी प्रशिक्षकांमुळे युवा नेमबाज ज्युनियर स्तरावर चमकत आहेत. या बळावर २०२८ पर्यतच्या आॅलिम्पिकमध्ये आमचे खेळाडू पदक मिळवतील,’ अशी अशाही श्रेयसीने व्यक्त केली.

टॅग्स :Shootingगोळीबारnewsबातम्या