शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

सध्याचे नेमबाज पदकांचा विचार करतात; गगन नारंगने व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 07:52 IST

भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता नेमबाज गगन नारंग याने विश्वास व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली : ‘सध्याचे नेमबाज अत्यंत सकारात्मक विचाराने स्पर्धेत सहभागी होतात आणि आधीच त्यांचे पदक मिळवण्याचे लक्ष्य निर्धारीत झालेले असते. याआधी नेमबाजांकडून अंतिम फेरीचा विचार व्हायचे. त्यामुळेच रिओ ऑलिम्पिकमधील निराशाजनक कामगिरी मागे टाकून भारताच्या आत्ताचा मजबूत संघ पदक मिळवण्यास पूर्णपणे तयार आहे,’ असा विश्वास भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता नेमबाज गगन नारंग याने व्यक्त केला आहे.

लंडन येथे २०१२ साली झालेल्या ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकलेल्या नारंगने यावेळी नेमबाजांना नशीबाचीही साथ महत्त्वाची असल्याचे सांगतानाच नेमबाजांची एकग्रता टिकून राहिले पाहिजे, असेही सांगितले. नारंगने वृत्तसंस्थेशी संवाद साधताना सांगितले की, ‘आमच्यावेळी आम्ही सुरुवातीच्या दिवसांमध्ये अंतिम फेरी गाठण्याचा विचार करायचो, त्यानंतर पुढील लढतीवर लक्ष केंद्रीत करायचो. आता मात्र संघाकडून थेट पदक जिंकण्याचा विचार होत आहे. भारताचा संघ अत्यंत मजबूत असून मला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.’

टॅग्स :ShootingगोळीबारOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020