शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

चार भारतीय बॉक्सर्स उपांत्य फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 05:48 IST

आशियाई युवा बॉक्सिंग अजिंक्यपद, दक्ष सिंगची आगेकूच

नवी दिल्ली : दुबई येथे सुरू असलेल्या आशियाई युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या चार बॉक्सर्सनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. यंदा पहिल्यांदाच एकाच वेळी युवा आणि ज्युनिअर गटाच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. भारताचे एकूण सात बॉक्सर्स उपांत्यपूर्व फेरीसाठी रिंगमध्ये उतरले. त्यांपैकी चार खेळाडूंनी उपांत्य फेरीत प्रवेश केला.

जयदीप रावतने ७१ किलो गटात जबरदस्त वर्चस्व राखताना संयुक्त अरब अमिरातीच्या मोहम्मद आइसा याला दुसऱ्याच फेरीत स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखविला. वंशज यानेही ६३.५ किलो गटात एकतर्फी बाजी मारताना ताजिकिस्तानच्या मखकमोव डोवूड याचा ५-० असा धुव्वा उडवला.

दक्ष सिंग याने किरगीस्तानच्या एल्डर तुर्दुबाएव याचा ४-१ असा पराभव करीत विजयी आगेकूच केली. अन्य लढतीत सुरेश विश्वनाथ याने ४८ किलो गटातून उपांत्य फेरी गाठताना किरगीस्तानच्या अमानतुर झोलबोरोसव याचे आव्हान ५-० असे परतावले. दुसरीकडे, व्हिक्टर सैखोम सिंग (५४ किलो), विजय सिंग (५७ किलो) आणि रवींद्र सिंग यांना आपापल्या लढतींत पराभव पत्करावा लागल्याने स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. 

टॅग्स :boxingबॉक्सिंग