शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
2
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
3
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
4
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
5
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
6
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
7
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
8
युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले...
9
'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ
10
अंबानी कुटुंबाने घेतला मोठा निर्णय; वाढत्या तणावादरम्यान विशेष कार्यक्रम पुढे ढकलला !
11
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: मुंबई हायकोर्टातील आजचे कामकाज संपले; उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी
12
ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी मुंबईत विकले २ फ्लॅट; 'एवढ्या' कोटींमध्ये झाला व्यवहार, बाजारभावापेक्षा दुप्पट नफा
13
हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत मसुदा तयार, पण...; राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वाची माहिती
14
सेंट झेवियर्स कॉलेजच्या ‘मल्हार’ फेस्टिव्हलमध्ये तरुणाईचा कल्ला; 'या' टीमने मारली बाजी
15
गिलमुळे 'तळ्यात-मळ्यात' असलेल्या संजूचा 'फिफ्टी प्लस'चा चौकार! दावेदारी भक्कम केलीये खरी, पण...
16
AIने हे काय केलं, मुलाच्या हातून आईला संपवलं! नेमकं प्रकरण काय? जाणून बसेल धक्का
17
Maratha Morcha : मुख्यमंत्री साहेब, तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही, महाराष्ट्र मुंबईत यायला निघण्याआधी निर्णय घ्या; मनोज जरांगेंचा इशारा
18
बिजुरिया बिजुरिया! सोनू निगमसोबत वरुण धवनचा जबरदस्त डान्स, अभिनेता म्हणाला...
19
वहिनीचा दीरावर जडला जीव; रात्री पतीला एका खोलीत कोंडून 'ती' दिराच्या खोलीत गेली अन्...
20
तुम्हीही तुमच्या पगारवाढीचा हिशोब लावताय? वेतनवाढ कशी ठरते? संपूर्ण गणित सोप्या भाषेत समजून घ्या

दुस-या दिवसाखेरीस इंग्लंड ५ बाद १०३

By admin | Updated: November 18, 2016 16:57 IST

भारताविरुद्धच्या दुस-या कसोटीच्या दुस-या दिवसाचा खेळ संपताना इंग्लंडने ५ गडी गमावत १०३ धावा केल्या आहेत.

 ऑनलाइन लोकमत 

विशाखापट्टणम, दि. १८ -  भारताविरुद्धच्या दुस-या कसोटीच्या दुस-या दिवसाचा खेळ संपताना इंग्लंडने ५ गडी गमावत १०३ धावा केल्या आहेत. भारताचा पहिला डाव ४५५ धावांवर संपुष्टात आल्यानंतर फलंदाजी करायला उतरलेल्या इंग्लंडचा निम्मा संघ अवघ्या ८० धावांत तंबूत परतला. दिवसाचा खेळ संपताना स्टोक्स (१२) आणि बेअरस्टो (१२) खेळत आहेत. 
 आहे. भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम मारा करत इंग्लंडच्या फलंदाजांस जेरीला आणले. भारतातर्फे अश्विनने २ तर शामी आणि यादवने प्रत्येकी १ बळी टिपला.
कर्णधार अॅलिस्टर कुक अवघ्या (२) धावांवर शामीच्या एक अप्रतिम चेंडूवर क्लीनबोल्ड झाला. त्यानंतर इंग्लंडचे अर्धशतक पूर्ण होताच हमीद (१३) धावबाद झाला.  तर त्याच्यापाठोपाठ डकेट ५ धावांवर बाद झाल्याने इंग्लंडची अवस्था ३ बाद ७३ अशी झाली आहे. त्यानंतर जो रूटने अर्धशतक झळकावले खरे पण तो ५८ धावांवर खेळत असताना अश्विनच्या गोलंदाजीवर तो बाद झाल्याने इंग्लंडला चौथा धक्का बसला. तर यादवच्या गोलंदाजीवर अली (१) पायचीत झाल्याने इंग्लंडला पाचवा धक्का बसला. 
 
इंग्लंडविरुद्धच्या दुस-या कसोटीत भारताचा पहिला डाव ४५५ धावांत संपुष्टात आला. कर्णधार कोहली (१६७) बाद झाल्यानंतर भारताचा गडगडलेला डाव अश्विनने (५८) सावरण्याचा  प्रयत्न केला, मात्र अखेर भारताचे सर्व गडी ४५५ धावांमध्ये  बाद झाले. मोहम्मद शामी ६ धावांवर नाबाद राहिला.
 
४ बाद ३१७ वरुन भारताने दुस-या दिवसाचा खेळ सुरू केला. मात्र थोड्याच वेळात कर्णधार कोहली १६७ धावांवर बाद झाला व त्यानंतर संघाचा डाव छेपाळला. कोहलीपाठोपाठ वृद्धीमान सहा ३ तर जडेजा भोपळाही न फोडता (०) बाद झाल्याने भारताला लागोपाठ दोन धक्के बसले. १०७ षटकांत ७ गडी गमावत भारताने ३६६ धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर आर. अश्विनने यादवच्या सहाय्याने भारताचा ढेपाळलेला डाव सावरत ४००चा टप्पा पार करून दिला. उपहारापर्यंत भारताने ११९ षटकांत एकूण ४१५ धावा केल्या आहेत. अर्धशतक करून (५८) अश्विनही तंबूत परतला व त्यानंतर एकूण ४५५ धावांत भारताचे सर्व गडी बाद झाले. 
इंग्लंडतर्फे अँडरसन आणि अलीने प्रत्येकी ३ तर ब्रॉड, स्टोक्स आणि रशीदने १-१ बळी टिपला.