शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

भारतीयांचा स्वप्नभंग...

By admin | Updated: April 1, 2016 04:24 IST

गोलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे टी-२० विश्वचषक जिंकण्याचे टीम इंडियाचे स्वप्न धुळीस मिळाले. लेंडल सिमन्स याने नाबाद ८३ धावांनी स्फोटक खेळी करीत सव्वाशे कोटी भारतीयांच्या अपेक्षांवर पाणी फेरले.

- शिवाजी गोरे, रोहित नाईक : मुंबई

गोलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे टी-२० विश्वचषक जिंकण्याचे टीम इंडियाचे स्वप्न धुळीस मिळाले. लेंडल सिमन्स याने नाबाद ८३ धावांनी स्फोटक खेळी करीत सव्वाशे कोटी भारतीयांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. त्याच्या व जॉन्सन चालर््स (३६ चेंडूत ५२) तसेच आंद्रे रसेल (२० चेंडूत नाबाद ४३) यांच्या फटकेबाजीमुळे वेस्ट इंडिजने भारताचे १९३ धावांचे आव्हान पार करून सेमी फायनल जिंकली. कोहलीची ६३ चेंडूंतील नाबाद ८९ धावांची खेळी व्यर्थ ठरली. २ बाद १९२ अशी धावसंख्या उभारली तेव्हा भारत ही लढत सहज जिंकेल, असे वाटत होते. गेलचा (५) अडसर बुमराने दूर करताच जल्लोषाला उधाण आले होते. मात्र, सिमन्स, रसेल व चालर््स या त्रिकुटाच्या फटकेबाजीने भारताचा विजय हिरावला. १९.४ चेंडूत ३ बाद १९६ धावा करून विंडीजचे फायनलचे तिकिट बुक केले. विंडीज फलंदाजांनी तब्बल २० चौकार आणि ११ षटकांरांची आतषबाजी करीत भारतीय गोलंदाजी निष्प्रभ केली. अंतिम फेरीत त्यांच्यासमोर इंग्लंडचे आव्हान असेल.- टी२० विश्वचषकच्या बाद फेरीत वेस्ट इंडिजने पाठलाग केलेल्या सर्वोच्च धावा. याआधी आॅस्टे्रलियाने २०१० साली पाकविरुध्द १९२ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.- सर्वाधिक १६ वेळा कोहलीने आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात ५० किंवा त्याहून अधिक धावा काढल्या आहेत. गेल आणि ब्रेंडन मॅक्क्युलमने प्रत्येकी १५ वेळा अशी कामगिरी केली.- टी२० विश्वचषकात विंडिजने दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली. या सामन्यासह भारताने स्पर्धेत ५ पैकी ४ नाणेफेक गमावल्या. - कोहलीने केलेल्या धडाकेबाज ८९ धावांच्या जोरावर टीम इंडियाने टी २०च्या उपांत्य सामन्यात विंडिजपुढे २ बाद १९२ धावांचे विराट आव्हान उभे केले. मात्र ही त्याची खेळी व्यर्थ ठरली.- आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या लिंडल सिमन्सची ‘घरच्या मैदानावर’ निर्णायक फटकेबाजी. त्याने ५१ चेंडूत ८२ धावा तडकावल्या.- ईडन गार्डन्सवर ३ एप्रिलला होणाऱ्या अंतिम सामन्यात विंडिजसमोर बलाढ्य इंग्लंडचे आव्हान असेल.