शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

कसोटीपटूंना मिळणार ‘डबल कमाई’

By admin | Updated: October 3, 2016 06:06 IST

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या कसोटीपटूंना आनंदाची बातमी देताना त्यांच्या मानधनामध्ये तब्बल दुप्पट वाढ केली आहे.

मुंबई : क्रिकेटविश्वातील सर्वांत श्रीमंत संघटना म्हणून ओळखली जाणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या कसोटीपटूंना आनंदाची बातमी देताना त्यांच्या मानधनामध्ये तब्बल दुप्पट वाढ केली आहे. क्रिकेटचे पारंपरिक रूप असलेल्या ‘कसोटी’ क्रिकेटकडे अधिक आकर्षक बनविण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले.सध्या भारतीय क्रिकेटपटूंना प्रत्येक कसोटी सामन्यासाठी सात लाख रुपयांचे मानधन मिळते; मात्र आता बीसीसीआयने यामध्ये दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याने यापुढे प्रत्येक खेळाडूला एका सामन्यासाठी १५ लाख रुपये मिळतील. त्याचवेळी बीसीसीआयने राखीव खेळाडूंच्या मानधनामध्येही दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, राखीव खेळाडूंना ७ लाख रुपये मिळतील. मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये बीसीसीआयने हा निर्णय घेतला. यासंबंधी बोर्डचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, ‘कसोटी क्रिकेटला अधिक प्राधान्य देण्याच्या हेतूने आम्ही खेळाडूंच्या सामना मानधनामध्ये दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला. कसोटी क्रिकेटला अधिक आकर्षक आणि नवीन पिढीसाठी अधिक जवळचे करण्यासाठी आम्ही या वेळी चर्चा केली. कसोटी क्रिकेटप्रती आपल्याला खेळाडूंची आवड कायम ठेवायची असल्यास, त्यांच्या मानधनामध्ये वाढ करणे गरजेचे आहे.’ (वृत्तसंस्था)