शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

पराभूत होऊनही बांगलादेशने रचला अनोखा विक्रम

By admin | Updated: June 16, 2017 17:03 IST

काल झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या उपांत्य लढतीत भारताने बांगलादेशची दाणादाण उडवली. या लढतीत

ऑनलाइन लोकमत
मँचेस्टर, दि. 16 -  काल झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या उपांत्य लढतीत भारताने बांगलादेशची दाणादाण उडवली. या लढतीत भारतीय संघाने 9 गडी राखून अगदी आरामात विजय  मिळवला. मात्र भारताकडून दारुण पराभव पत्करणाऱ्या बांगलादेशच्या संघाने या लढतीत एक अनोखा विक्रम नोंदवला आहे. भारतासमोर विजयासाठी 265 धावांचे आव्हान ठेवल्यानंतर गोलंदाजी करताना बांगलादेशच्या गोलंदाजांनी एकही अतिरिक्त धाव दिली नाही. त्यामुळे एकदिवसीय सामन्यात संपूर्ण डावात एकही अतिरिक्त धाव न  देण्याचा पराक्रम बांगलादेशच्या संघाने केला आहे.
पहिल्यांदाच आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेची उपांत्य फेरी गाठलेल्या बांगलादेशने भारतीय संघासमोर मोठे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. पण बलाढ्य भारतीय संघासमोर त्यांची डाळ शिजली नाही.  बांगलादेशने दिलेले 265 धावांचे आव्हान भारताने रोहित शर्मा, शिखर धवन आणि विराट कोहलीच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर बघता बघता पार केले. मात्र बांगलादेशी गोलंदाजांचा मारा स्वैर झाला तरी त्यांनी अवांतर धावा मात्र दिल्या नाहीत. भारताच्या संपूर्ण डावात वाइड आणि नोबॉल सोडाच साध्या बाय आणि लेग बायच्या धावाही बांगलादेशी संघाने दिल्या नाहीत. (... आणि बांगलादेशी वाघांचे झाले मांजर !)
 
संपूर्ण डावात एकही अतिरिक्त धाव न देण्याचा पराक्रम बांगलादेशच्या संघाने याआधीही केला होता. गेल्या वर्षी आशिया चषक ट्वेंटी-20 स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या लढीतीत बांगलादेशी गोलंदाजांनी अशी कामगिरी केली होती. त्यावेळी त्यांनी   संपूर्ण डावात एकही अवांतर धाव दिली नव्हती.