शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

पराभूत होऊनही बांगलादेशने रचला अनोखा विक्रम

By admin | Updated: June 16, 2017 17:03 IST

काल झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या उपांत्य लढतीत भारताने बांगलादेशची दाणादाण उडवली. या लढतीत

ऑनलाइन लोकमत
मँचेस्टर, दि. 16 -  काल झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या उपांत्य लढतीत भारताने बांगलादेशची दाणादाण उडवली. या लढतीत भारतीय संघाने 9 गडी राखून अगदी आरामात विजय  मिळवला. मात्र भारताकडून दारुण पराभव पत्करणाऱ्या बांगलादेशच्या संघाने या लढतीत एक अनोखा विक्रम नोंदवला आहे. भारतासमोर विजयासाठी 265 धावांचे आव्हान ठेवल्यानंतर गोलंदाजी करताना बांगलादेशच्या गोलंदाजांनी एकही अतिरिक्त धाव दिली नाही. त्यामुळे एकदिवसीय सामन्यात संपूर्ण डावात एकही अतिरिक्त धाव न  देण्याचा पराक्रम बांगलादेशच्या संघाने केला आहे.
पहिल्यांदाच आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेची उपांत्य फेरी गाठलेल्या बांगलादेशने भारतीय संघासमोर मोठे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. पण बलाढ्य भारतीय संघासमोर त्यांची डाळ शिजली नाही.  बांगलादेशने दिलेले 265 धावांचे आव्हान भारताने रोहित शर्मा, शिखर धवन आणि विराट कोहलीच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर बघता बघता पार केले. मात्र बांगलादेशी गोलंदाजांचा मारा स्वैर झाला तरी त्यांनी अवांतर धावा मात्र दिल्या नाहीत. भारताच्या संपूर्ण डावात वाइड आणि नोबॉल सोडाच साध्या बाय आणि लेग बायच्या धावाही बांगलादेशी संघाने दिल्या नाहीत. (... आणि बांगलादेशी वाघांचे झाले मांजर !)
 
संपूर्ण डावात एकही अतिरिक्त धाव न देण्याचा पराक्रम बांगलादेशच्या संघाने याआधीही केला होता. गेल्या वर्षी आशिया चषक ट्वेंटी-20 स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या लढीतीत बांगलादेशी गोलंदाजांनी अशी कामगिरी केली होती. त्यावेळी त्यांनी   संपूर्ण डावात एकही अवांतर धाव दिली नव्हती.