शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेटची खेळपट्टी की कुस्तीचा आखाडा

By admin | Updated: November 25, 2015 23:37 IST

नागपूर कसोटीचा पहिल्या दिवसाचा खेळ बघितल्यानंतर मला माझ्या कौंटी क्रिकेटच्या दिवसांची आठवण झाली. पूर्वीचे कसोटी व कौंटी क्रिकेट बोर्ड (टीसीसीबी) आणि आताचे इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड

नागपूर कसोटीचा पहिल्या दिवसाचा खेळ बघितल्यानंतर मला माझ्या कौंटी क्रिकेटच्या दिवसांची आठवण झाली. पूर्वीचे कसोटी व कौंटी क्रिकेट बोर्ड (टीसीसीबी) आणि आताचे इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) खेळपट्टी जर दर्जेदार नसेल तर गुणाची कपात करीत असे. माझ्या मते आयसीसीनेही तशीच भूमिका बजावायला हवी. जगभरात कसोटी क्रिकेटसाठी खेळपट्ट्या जर दर्जेदार नसतील तर गुणाची कपात करण्याचा निकष लावायला हवा. त्याचा प्रभाव मानांकनावरही होईल. नागपूरची खेळपट्टी पहिल्याच दिवशी आखाडा झाल्याचे चित्र आहे. चेंडू बॅटवर येण्यास अडचण भासत होती. यजमान संघाला अनुकूल खेळपट्ट्या असणे, याला माझे समर्थन आहे; पण आज जे काही बघितले त्याचे समर्थन करू शकत नाही. चेंडू खूप वळत होता आणि बॅटवर येण्यापूर्वी थबकत होता, हे चांगले लक्षण नाही. ज्यावेळी भारतीय सलामीवीर फलंदाजीसाठी आले त्यावेळी खेळपट्टीची माती त्यांच्या बुटांना चिकटत असल्याचे दिसत होते. जर अशा खेळपट्ट्या तयार करीत असाल तर भारताने वेगवान गोलंदाजांची उणीव असल्याची तक्रार करायला नको. भारताचे दोन वेगवान गोलंदाज उमेश व वरुण राखीव खेळाडूंमध्ये बसलेले आहेत. विदेशात हिरवळ असलेल्या खेळपट्ट्यांवर भारतीय गोलंदाज व फलंदाजांच्या तंत्राची चाचणी होते.केवळ खेळपट्टीचा विचार न करता मोर्न मोर्कलचा स्पेल सुखावणारा होता. त्याचा स्पेल बघणे आनंददायी होते. मी त्याने टाकलेला प्रत्येक चेंडू बघितला. पहिल्या दिवसाचा त्याचा स्पेल बघितल्यानंतर त्याने नक्कीच वरची पातळी गाठली आहे. तो खोलवर टप्पा देताना चेंडूची लकाकी लपवत चेंडू रिव्हर्स करीत होता; पण दक्षिण आफ्रिका संघाने ३० अतिरिक्त धावा दिल्या, असे माझे मत आहे. त्यांनी भारताच्या आघाडीच्या सहा फलंदाजांना माघारी परतविल्यानंतर डाव लवकर गुंडाळणे अपेक्षित होते. जडेजाने चांगली खेळी केली. रिव्हर्स होत असल्यामुळे चेंडूचा टप्पा पुढे राहील, याची त्याला कल्पना होती. तळाच्या फलंदाजांविरुद्ध आखूड टप्प्याचा मारा करायला पाहिजे, हे मोर्कलला लवकरच कळेल. जर त्याने आज याचा वापर केला असता तर जडेजासाठी फलंदाजी करणे सोपे ठरले नसते. माझ्या मते अशा प्रकारच्या खेळपट्टीवर २१५ धावा म्हणजे ३२५-३३० धावांच्या बरोबरीच्या आहेत. कसोटी पूर्ण पाच दिवस होईल, असे वाटत नाही.भारताकडे आघाडी असून, पाहुण्या संघाची भिस्त अमला व एबी डिव्हिलियर्सच्या कामगिरीवर अवलंबून आहे. हे दोन्ही फलंदाज अपयशी ठरले तर वर्चस्व भारताचेच राहील. (टीसीएम)