शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

खेळाडूंसाठी सकारात्मक वातावरण तयार करावे

By admin | Updated: May 23, 2016 01:17 IST

देशातील खेळाडूंप्रति सकारात्मक वातावरण तयार करणे आणि रिओ आॅलिम्पिकसाठी खेळाडूंना प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे

नवी दिल्ली : देशातील खेळाडूंप्रति सकारात्मक वातावरण तयार करणे आणि रिओ आॅलिम्पिकसाठी खेळाडूंना प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. खेळाचा विचार करताना जय-पराजय यापेक्षा खिलाडूवृत्तीमुळे भारताने जगात आपली ओळख निर्माण करावी, असेही पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी क्रीडामंत्री म्हणून सर्वानंद सोनोवाल यांनी केलेल्या कार्याची प्रशंसा केली. आकाशवाणीवर प्रसारित ‘मन की बात’ कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान म्हणाले, ‘आॅलिम्पिक स्पर्धा सुरू होते त्या वेळी आम्ही सुवर्णपदकांच्या शर्यतीत किती पिछाडीवर आहोत, याची चर्चा करतो. रौप्य मिळाले की नाही, कांस्यपदकावर समाधान मानायचे का, याचेही चर्वितचर्वण होत असते.’क्रीडा विभागात आपल्यापुढे अनेक आव्हाने आहेत, याची कबुली देताना पंतप्रधानांनी देशात खेळाचे वातावरण तयार होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. मोदी म्हणाले,‘रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या आपल्या सर्व खेळाडूंसाठी उत्साहाचे वातावरण तयार करायला हवे. प्रत्येक बाबीसाठी जय-पराजय हा निकष न लावता खिलाडूवृत्तीने भारताने जगात आपले स्थान निर्माण करायला हवे. खेळासोबत जुळलेल्या सहकाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भारतात खेळाचे वातावरण तयार करण्याचे मी देशातील नागरिकांना आवाहन करतो.’(वृत्तसंस्था)