शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

Coronavirus : जीव वाचला तरच ऑलिम्पिक खेळू - बजरंग पुनिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 23:35 IST

coronavirus : सर्वसामान्य भारतीयांसारखा बजरंगदेखील कोरोनामुळे चिंताग्रस्त आहे.

नवी दिल्ली : ‘कोरोनाच्या प्रकोपात आॅलिम्पिकचे आयोजन कसे? जीव वाचला तरच आॅलिम्पिक खेळू. आयुष्याची चिंता आधी, नंतरच आॅलिम्पिकचा विचार व्हावा,’ असे मत आॅलिम्पिकची तयारी करीत असलेला भारताचा स्टार मल्ल बजरंग पुनिया याने व्यक्त केले आहे.सर्वसामान्य भारतीयांसारखा बजरंगदेखील कोरोनामुळे चिंताग्रस्त आहे. त्याने टोकियो लांबणीवर टाकण्याचा आग्रही सल्ला दिला आहे. जगात सर्वत्र आॅलिम्पिक आयोजनावरून चर्चेला ऊत आला आहे. अनेक देशांनी सद्य:स्थितीत आॅलिम्पिकचे आयोजन निर्धारित तारखांना करणे योग्य होणार नाही, असे मत व्यक्त करीत विरोध दर्शविला आहे. आंतरराष्टÑीय आॅलिम्पिक परिषदेनेदेखील निर्धारित तारखांना आॅलिम्पिक होईलच याची खात्री नसल्याचे म्हटले आहे. बजरंग हा टोकियो आॅलिम्पिकमध्ये भारतासाठी पदकाची सर्वात मोठी आशा आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारप्राप्त असलेल्या बजरंगने एका मुलाखतीत सद्य:स्थिती पाहता आॅलिम्पिकचे आयोजन स्थगित व्हावे, अशी आग्रही मागणी केली.हा निर्णय केवळ भारतीयांसाठीच नव्हे तर जगातील सर्वच खेळाडूंसाठी सर्वोत्तम ठरेल. सर्वांसाठी सध्या कठीण काळ आहे. कोरोनापासून मानवजातीला कसे वाचविता येईल, याचाच विचार होण्याची गरज आहे,’असे तो म्हणाला. (वृत्तसंस्था)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020