शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

Coronavirus : जीव वाचला तरच ऑलिम्पिक खेळू - बजरंग पुनिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 23:35 IST

coronavirus : सर्वसामान्य भारतीयांसारखा बजरंगदेखील कोरोनामुळे चिंताग्रस्त आहे.

नवी दिल्ली : ‘कोरोनाच्या प्रकोपात आॅलिम्पिकचे आयोजन कसे? जीव वाचला तरच आॅलिम्पिक खेळू. आयुष्याची चिंता आधी, नंतरच आॅलिम्पिकचा विचार व्हावा,’ असे मत आॅलिम्पिकची तयारी करीत असलेला भारताचा स्टार मल्ल बजरंग पुनिया याने व्यक्त केले आहे.सर्वसामान्य भारतीयांसारखा बजरंगदेखील कोरोनामुळे चिंताग्रस्त आहे. त्याने टोकियो लांबणीवर टाकण्याचा आग्रही सल्ला दिला आहे. जगात सर्वत्र आॅलिम्पिक आयोजनावरून चर्चेला ऊत आला आहे. अनेक देशांनी सद्य:स्थितीत आॅलिम्पिकचे आयोजन निर्धारित तारखांना करणे योग्य होणार नाही, असे मत व्यक्त करीत विरोध दर्शविला आहे. आंतरराष्टÑीय आॅलिम्पिक परिषदेनेदेखील निर्धारित तारखांना आॅलिम्पिक होईलच याची खात्री नसल्याचे म्हटले आहे. बजरंग हा टोकियो आॅलिम्पिकमध्ये भारतासाठी पदकाची सर्वात मोठी आशा आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारप्राप्त असलेल्या बजरंगने एका मुलाखतीत सद्य:स्थिती पाहता आॅलिम्पिकचे आयोजन स्थगित व्हावे, अशी आग्रही मागणी केली.हा निर्णय केवळ भारतीयांसाठीच नव्हे तर जगातील सर्वच खेळाडूंसाठी सर्वोत्तम ठरेल. सर्वांसाठी सध्या कठीण काळ आहे. कोरोनापासून मानवजातीला कसे वाचविता येईल, याचाच विचार होण्याची गरज आहे,’असे तो म्हणाला. (वृत्तसंस्था)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020