शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
4
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
5
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
6
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
7
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
8
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
9
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
10
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
11
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
12
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
13
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
14
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
15
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
16
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
17
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
18
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
19
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
20
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...

CoronaVirus: कोरोनामुळे खेळाचे अर्थकारण सर्वाधिक प्रभावित होईल : बिंद्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 03:32 IST

बिंद्रा म्हणाला, ‘ही सर्वांत महत्त्वाच्या समस्यांपैकी एक समस्या राहणार आहे. त्यातून सावरण्यासाठी पैसा महत्त्वाचा घटक राहील. खेळाडूंना सराव सुरू ठेवण्यासाठी साधन व सहकार्य निश्चित करण्यासाठी पैसा महत्त्वाचा ठरेल.’ ​​​​​​​

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा प्रभाव कमी होईपर्यंत खेळाचे अर्थकारण बिघडणार आहे आणि त्यामुळे खेळाडूंना आर्थिक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे, असे मत अभिनव बिंद्राने व्यक्त केले.ऑलिम्पिक चॅम्पियन नेमबाज बिंद्राने व्यावसायिक मुद्यावर चर्चा करताना म्हटले, ‘कोरोना व्हायरसमुळे खेळाच्या अर्थव्यवस्थेला सर्वाधिक फटका बसणार आहे. कारण यादरम्यान कुठली स्पर्धा होणार नाही. खेळाडूंना पैशाची उणीव भासेल.’बिंद्रा पुढे म्हणाला, ‘ही सर्वांत महत्त्वाच्या समस्यांपैकी एक समस्या राहणार आहे. त्यातून सावरण्यासाठी पैसा महत्त्वाचा घटक राहील. खेळाडूंना सराव सुरू ठेवण्यासाठी साधन व सहकार्य निश्चित करण्यासाठी पैसा महत्त्वाचा ठरेल.’खेळाने यापूर्वी जगाला युद्ध व नैसर्गिक आपत्तीच्या काळात मोठी मदत केली आहे. आताही खेळ सकारात्मक भूमिका बजावू शकतो, पण संतुलन साधल्यानंतरच हे घडू शकते.’ भारतातील एकमेव वैयक्तिक आॅलिम्पिक सुवर्णपदक विजेता बिंद्रा म्हणाला, ‘खेळामध्ये सीमा ओलांडण्याची क्षमता आहे. पण, मला विश्वास आहे की, पुढील काही महिने प्रत्येकाचे लक्ष्य जीवनात स्थैर्य आणण्यावर केंद्रित झालेले असेल. खेळ मनोधैर्य उंचावण्यासाठी व लोकांना पुढे वाटचाल करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल.’ या महामारीमुळे जगभरात २६ लाखांपेक्षा अधिक व्यक्ती संक्रमित आहेत. त्यात आतापर्यंत १.८५ लाख व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यामुळे जगभरात सर्व क्रीडास्पर्धा ठप्प झाल्या आहेत किंवा रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यात टोकियो आॅलिम्पिकचाही समावेश आहे. (वृत्तसंस्था)