शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Commonwealth Games 2018 : भारताला मिश्र सांघिक बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 17:17 IST

सायना नेहनालच्या विजयाच्या जोरावर भारताने सुवर्णपदक पटकावले. भारताचे या राष्ट्रकुल स्पर्धेतील हे एकूण दहावे सुवर्णपदक ठरले.

ठळक मुद्देसायनाने महिला एकेरीमध्ये सोनिया चेहवर 21-11, 19-21, 21-9 अशी मात करत भारतीय बॅडमिंटन संघाला सुवर्णपदक मिळवून दिले.

गोल्ड कोस्ट : सायना नेहवानले महिला एकेरीमध्ये विजय मिळवत भारतीय बॅडमिंटन संघाला 3-1 अशी आघाडी मिळवून दिली आणि तिच्या विजयाच्या जोरावर भारताने मिश्र सांघिक गटात सुवर्णपदक पटकावले. भारताचे या राष्ट्रकुल स्पर्धेतील हे एकूण दहावे सुवर्णपदक ठरले.मलेशियाचे आव्हान परतवत अश्विनी पोनप्पा आणि सात्विक रानकीरेड्डी यांनी मिश्र दुहेरीमध्ये पेंग सुन चान आणि लियू यिंग गोह यांच्यावर  21-14, 21-14, 21-15 असा विजय मिळवला आणि भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली आघाडी. त्यानंतर भारताच्या किदम्बी श्रीकांतने मलेशियाच्या चोंग वेई ली याच्यावर 21-17, 21-14 अशी मात केली. पुरुषांच्या दुहेरीमध्ये सात्विक रानकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना मलेशियाच्या शेम गोह आणि वी किऑग तॉन यांनी 21-15, 22-20 असे पराभूत केले. पण तरीही भारतीय संघ 2-1 अशा आघाडीवर होता. त्यानंतर सायनाने महिला एकेरीमध्ये सोनिया चेहवर 21-11, 19-21, 21-9 अशी मात करत भारतीय बॅडमिंटन संघाला सुवर्णपदक मिळवून दिले.

टॅग्स :Commonwealth Games 2018राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८Saina Nehwalसायना नेहवाल