शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
3
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
4
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
5
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
6
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
7
भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
8
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
9
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
10
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
11
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
12
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
13
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
14
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
15
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
16
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!
17
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

पुढील वर्षीचा आशिया कप बांगलादेशात : ठाकूर

By admin | Updated: October 29, 2015 22:26 IST

पुढील वर्षी आशिया कप टी-२० स्पर्धेचे आयोजन बांगलादेशात होईल. दोन वर्षांनंतर २०१८ साली भारतात ५० षटकांच्या आशियाई स्पर्धेचे आयोजन होईल

नवी दिल्ली : पुढील वर्षी आशिया कप टी-२० स्पर्धेचे आयोजन बांगलादेशात होईल. दोन वर्षांनंतर २०१८ साली भारतात ५० षटकांच्या आशियाई स्पर्धेचे आयोजन होईल, अशी माहिती बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी दिली.सिंगापूर येथे आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीला हजेरी लावल्यानंतर ठाकूर म्हणाले, ‘‘भारताने या बैठकीत ५० षटकांच्या स्पर्धेचे यजमानपद मागितले. सदस्य देशांनी सर्वानुमते बीसीसीआयची ही मागणी मान्य केली. भारतात पुढील वर्षी विश्वचषक टी-२० स्पर्धेचे आयोजन होत आहे. ही स्पर्धा आशियाई देशांसाठी आशिया चषकाच्या तयारीसंदर्भात चांगले व्यासपीठ ठरेल. पाकमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट शक्य नाही तर लंकेत मान्सून हंगाम असेल. यामुळे सदस्य देशांची सर्वोत्तम पसंती बांगलादेश होती.’‘२०१८ चा वन डे आशिया चषक भारतात होणार असून २०१९ चा विश्वचषक डोळ्यांपुढे ठेवून या स्पर्धेची आम्ही मागणी केली.’ विशेष असे की एसीएच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. श्रीनिवासन यांच्या काळात आशियाई परिषद बंद होण्याच्या स्थितीत होती. या बैठकीला भारत, पाक, श्रीलंका, बांगलादेश या देशांनी नव्या देशांत क्रिकेटच्या विकासासाठी एकूण मिळकतीतील दोन टक्के अधिक वाटा एसीसीला देण्याचे मान्य केले. (वृत्तसंस्था)