शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

तिरंदाजीत ऐतिहासिक सुवर्णपदक निश्चित, कोरियाचे आव्हान मोडत अभिषेक, ओजसची फायनलमध्ये धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 11:39 IST

Abhishek Verma and Ojas Deotale: तिरंदाजीच्या पुरुषांच्या वैयक्तिक गटामध्ये भारताच्या अभिषेक वर्मा आणि ओजस देवतळे यांनी त्यांच्या कोरियन प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान मोडीत काढत अंतिम फेरीत धडक दिली आहे.

भारताच्या तिरंदाजांनी आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी करताना अंतिम फेरीत धडक दिली आहे. तिरंदाजीच्या पुरुषांच्या वैयक्तिक गटामध्ये भारताच्या अभिषेक वर्मा आणि ओजस देवतळे यांनी त्यांच्या कोरियन प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान मोडीत काढत अंतिम फेरीत धडक दिली आहे. आता शनिवार ७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात सुवर्णपदकासाठी हे दोन्ही खेळाडू आमने-सामने येणार आहेत.

उल्लेखनीय बाब म्हणजे ओजस देवतळे हा महाराष्ट्रातील नागपूरमधील असून, गेल्या काही काळात त्याने तिरंदाजीमध्ये मोठी झेप घेतली आहे. दरम्यान, अभिषेक वर्मा आणि ओजस देवतळे यांनी अंतिम फेरी गाठल्याने भारताचं आशियाई क्रीडा स्पर्धेतील तिरंदाजीमधील पहिलं-वहिलं सुवर्णपदक निश्चित झालं आहे. आता दोन भारतीय क्रीडापटूंमध्ये होणाऱ्या अंतिम लढतीत नेमकी बाजी कोण मारतं याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताने आतापर्यंत १३ सुवर्ण, २४ रौप्य आणि २४ कांस्यपदके जिंकली आहेत. य़ासह भारत पदकतालिकेमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. तर १५० सुवर्ण, ८१ रौप्य आणि ४२ कांस्यपदकं अशा मिळून २७३ पदकांसह चीन पहिल्या क्रमांकावर आहे.         

टॅग्स :Asian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३Indiaभारत