शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
5
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
6
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
7
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
8
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
9
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
10
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
12
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
13
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
14
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
15
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
18
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
19
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
20
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...

आॅलिम्पिक रद्द झाल्यास सर्व प्रयत्न वाया जातील - चानू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 02:04 IST

गेल्या चार वर्षांपासून मीराबाईने आॅलिम्पिकमध्ये चांगला खेळ करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. मात्र सध्या कोरोनामुळे २४ जुलै ते ९ आॅगस्ट दरम्यान होणाऱ्या आॅलिम्पिकचे काय होणार हा प्रश्न उभा ठाकला आहे.

नवी दिल्ली : ‘कोरोनामुळे टोकियो आॅलिम्पिक जर वेळेत झाले नाही , तर पदक मिळवण्यासाठीचे सर्व प्रयत्न वाया जातील,’ असे मत भारताची स्टार भारोत्तोलक मीराबाई चानू हिने म्हटले आहे. गेल्या चार वर्षांपासून मीराबाईने आॅलिम्पिकमध्ये चांगला खेळ करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. मात्र सध्या कोरोनामुळे २४ जुलै ते ९ आॅगस्ट दरम्यान होणाऱ्या आॅलिम्पिकचे काय होणार हा प्रश्न उभा ठाकला आहे.आॅलिम्पिक आता रद्दही होऊ शकते. मीराबाईने सांगितले की,‘जर आॅलिम्पिक झाले नाही. तर आमची मागची चार वर्षांची मेहनत वाया जाईल. मला वाटते की स्पर्धा रद्द होऊ नये. मी देवाकडे रोज तशी प्रार्थना करत आहे. मी फक्त माझ्यासाठी एक आॅलिम्पिक पदक मागते.’ या आधी मीराबाईला रियो आॅलिम्पिकमध्ये क्लिन अ‍ॅण्ड जर्कमध्ये तिन्ही प्रयत्नात वजन उचलता आले नव्हते. कोरोनामुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत किंवा स्थगित झाल्या आहेत.टोकियो स्पर्धाही कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव नष्ट होईपर्यंत स्थगित करण्याची मागणी होत आहे. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीने खेळाडूंना सराव सुरू ठेवण्याचा सल्ला दिला आहे. त्यावरदेखील टीका होत आहे. मीराबाईने या आधीच आॅलिम्पिक कोटा मिळवलाआहे.ती म्हणाली की, ‘पदक जिंकण्यासाठीचा दबाव आता बदलला आहे. मी सरावाच्या वेळेचा विचार करत नाही. जर ही स्पर्धा स्थगित झाली तर खूप समस्या निर्माण होतील.’ भारोत्तोलनची आॅलिम्पिक पात्रता स्पर्धाही कोरोना विषाणूमुळे रद्द झाली. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Mirabai Chanuमीराबाई चानू