शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
2
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
3
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
4
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
5
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
6
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
7
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
8
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
9
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
10
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
11
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
12
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना
13
Pitru Paksha 2025: पितृपक्षात कसे केले जाते दशमी श्राद्ध? वाचा महत्त्व, मुहूर्त आणि श्राद्धविधी!
14
दुकानं-बस वाहून गेल्या, सगळीकडे पाणीच पाणी! हिमाचलच्या मंडीमध्ये पावसामुळे हाहाकार; ३ जणांचा मृत्यू
15
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
16
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
17
अभिनेत्री हुमा कुरेशीने गुपचूप उरकला साखरपुडा, खाजगी समारंभातील फोटो आला समोर
18
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
19
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
20
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?

खेलरत्न विजेत्यास २५, अर्जुनसाठी १५ लाख!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 07:09 IST

‘खेलरत्न’ विजेत्यास सध्याच्या साडेसात लाखाऐवजी २५ लाख व अर्जुन पुरस्कार विजेत्याना पाच लाखऐवजी १५ लाख रुपये रोख दिले जातील.

नवी दिल्ली : क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारापोटी देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्याची योजना आखली आहे. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास ‘खेलरत्न’ विजेत्यास सध्याच्या साडेसात लाखाऐवजी २५ लाख व अर्जुन पुरस्कार विजेत्याना पाच लाखऐवजी १५ लाख रुपये रोख दिले जातील.मंत्रालय या प्रस्तावास अंतिम रुप देण्याच्या स्थितीत असून क्रीडामंत्री किरेन रिजिजू हे २९ आॅगस्ट रोजी राष्टÑीय क्रीडा दिनी घोषणा करू शकतात. क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार,राष्टÑीय क्रीडा पुरस्काराच्या रकमेत वाढ निश्चित असून त्या आशयाचा प्रस्ताव तयार करण्यात आला.पुरस्कार रक्कम कमी असल्याची अनेक खेळाडूंची ओरड होती. क्रीडामंत्र्यांनी स्वत: पुढाकार घेत प्रस्ताव तयार केला आहे. सरकारने प्रस्ताव मान्य केल्यास यंदापासूनच पुरस्कार रकमेत भरघोस वाढ होईल.’ (वृत्तसंस्था)>क्रिकेटपटू रोहित शर्मा, महिला मल्ल विनेश फोगाट, महिला हॉकी कर्णधार राणी रामपाल, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा आणि रिओ पॅरालिम्पिकचा सुवर्णपदक विजेता उंचउडीपटू मरियप्पन थंगवेलू या पाच नावाची ‘खेलरत्न’साठी तर अन्य २९ जणांच्या नावाची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. याशिवाय द्रोणाचार्यसाठी १३ आणि ध्यानचंद पुरस्कारासाठी १५ प्रशिक्षकांची नावे आहेत. क्रीडा मंत्रालयाच्या मंजुरीनंतर अंतिम यादी जाहीर होईल.