शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

हभप बाबा महाराज सातारकर यांचे भव्य स्मारक उभारणार, उपमुख्य देवेंद्र फडणवीस यांचे अश्वासन

By नामदेव मोरे | Updated: October 27, 2023 14:35 IST

नवी पिढी अध्यात्माशी  जोडली. शासनाच्यावतीने योग्य स्मारक उभारून त्यांच्या कार्याचा व विचारांचा वारसा जपण्यात येईल असे मत उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

नवी मुंबई: हभप बाबा महाराज सातारकर यांच्या निधनामुळे वारकरी संप्रदायाची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. महाराजांनी साध्या सोप्या शब्दात समाज प्रबोधन केले. नवी पिढी अध्यात्माशी  जोडली. शासनाच्यावतीने योग्य स्मारक उभारून त्यांच्या कार्याचा व विचारांचा वारसा जपण्यात येईल असे मत उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

नवी मुंबई नेरूळमधील विठ्ठल रूक्मीणी मंदिरात बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थीवाचे दर्शन घेतले. महाराज आज शरिराने आपल्या सोबत नसले तरी  विचाराने कायम आपल्या सोबत राहतील.  दादामहाराजांपासून सुरू असलेली अध्यात्माची परंपरा सातारकर घराण्यातील सर्व पिढ्या जतन करत आहेत.  वारकरी संप्रदायाचे विचार व परंपरेला महाराजांनी नवीन आयाम दिला. किर्तन प्रवचनातून लाखो नागरिकांना व्यसनमुक्त केले. नवीन पिढीला अध्यात्माची गोडी लावली असे मतही फडणवीस यांनी व्यक्त केले.

बाबा महाराज सातारकर यांचे विचार व कार्याचा वारसा जपण्यासाठी शासन त्यांचे उचीत स्मारक उभारेल असे अश्वासन ही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळेस दिले. यावेळी माजी आमदार संदीप नाईक,  महानगर पालिका आयुक्त राजेश नार्वेकर,  पोलीस आयुक्त मिलींद भारांबे उपस्थित होते. 

 

टॅग्स :Baba Maharaj Satarkarबाबा महाराज सातारकरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा