शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

हभप बाबा महाराज सातारकर यांचे भव्य स्मारक उभारणार, उपमुख्य देवेंद्र फडणवीस यांचे अश्वासन

By नामदेव मोरे | Updated: October 27, 2023 14:35 IST

नवी पिढी अध्यात्माशी  जोडली. शासनाच्यावतीने योग्य स्मारक उभारून त्यांच्या कार्याचा व विचारांचा वारसा जपण्यात येईल असे मत उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

नवी मुंबई: हभप बाबा महाराज सातारकर यांच्या निधनामुळे वारकरी संप्रदायाची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. महाराजांनी साध्या सोप्या शब्दात समाज प्रबोधन केले. नवी पिढी अध्यात्माशी  जोडली. शासनाच्यावतीने योग्य स्मारक उभारून त्यांच्या कार्याचा व विचारांचा वारसा जपण्यात येईल असे मत उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

नवी मुंबई नेरूळमधील विठ्ठल रूक्मीणी मंदिरात बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थीवाचे दर्शन घेतले. महाराज आज शरिराने आपल्या सोबत नसले तरी  विचाराने कायम आपल्या सोबत राहतील.  दादामहाराजांपासून सुरू असलेली अध्यात्माची परंपरा सातारकर घराण्यातील सर्व पिढ्या जतन करत आहेत.  वारकरी संप्रदायाचे विचार व परंपरेला महाराजांनी नवीन आयाम दिला. किर्तन प्रवचनातून लाखो नागरिकांना व्यसनमुक्त केले. नवीन पिढीला अध्यात्माची गोडी लावली असे मतही फडणवीस यांनी व्यक्त केले.

बाबा महाराज सातारकर यांचे विचार व कार्याचा वारसा जपण्यासाठी शासन त्यांचे उचीत स्मारक उभारेल असे अश्वासन ही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळेस दिले. यावेळी माजी आमदार संदीप नाईक,  महानगर पालिका आयुक्त राजेश नार्वेकर,  पोलीस आयुक्त मिलींद भारांबे उपस्थित होते. 

 

टॅग्स :Baba Maharaj Satarkarबाबा महाराज सातारकरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा