शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

काश्मीरप्रकरणी ऐतिहासिक निर्णयाचे महायज्ञाद्वारे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 1:02 AM

कलम ३७० रद्द : खारघरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन

पनवेल : काश्मीरमधील कलम ३७० व ३५ अ रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयाचे सर्वत्र जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. काश्मीरमधील मूळ रहिवासी असलेल्या काश्मिरी पंडित समाजाने महायज्ञ करून निर्णयाचे स्वागत केले आहे. खारघरमधील शारदा सदन याठिकाणी पंडित असोसिएशनच्या माध्यमातून गुरुवारी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते.काश्मिरी पंडित समाजाची कुलदेवता शारदा मातेच पूजा करून काश्मीर खोऱ्यात शांतता नांदावी या उद्देशाने महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. काश्मीरमधील काश्मिरी पंडित समाज तेथील मूळ समाज आहे. काही कारणास्तव या समाजाला आपली घरे सोडून स्थलांतरित व्हावे लागले. आपल्या मायभूमीत पुन्हा आपल्याला आदिवास करता यावा या हेतुने माता शारदेची यावेळी मनोकामना करण्यात आली. नवी मुंबई मध्ये काश्मिरी पंडित समाजाची जवळ जवळ ४०० कुटूंब वास्तव्यास आहेत. कार्यक्रमादरम्यान दिवंगत भाजप नेत्या सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली देखील वाहण्यात आली. सेनेचे नवी मुंबई मधील नेते विजय नहाटा यांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावण्यात आली होती .

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370