शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
3
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
4
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
5
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
6
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
7
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
8
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
9
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
10
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
11
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
12
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
13
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
14
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
15
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
16
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
17
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
18
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
19
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
20
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा

बचतीत दडलाय प्रगतीचा मार्ग

By admin | Updated: October 30, 2014 22:31 IST

काटकसरीमध्ये प्रगतीचा मार्ग दडला असून देशाच्या हितासाठी प्रत्येकाने वीज, पाणी व इंधनाची बचत करणो आवश्यक आहे.

नामदेव मोरे - नवी मुंबई
काटकसरीमध्ये प्रगतीचा मार्ग दडला असून देशाच्या हितासाठी प्रत्येकाने  वीज, पाणी व इंधनाची बचत करणो आवश्यक आहे. 
देशातील इतर शहरांच्या तुलनेमध्ये नवी मुंबईमध्ये समाधानकारक सार्वजनिक सुविधा उपलब्ध होत आहेत. दळणवळण, पाणी व विजेची टंचाई शहरात भासत नाही. परंतु या सुबत्तेमुळे नागरिकांमधील निष्काळजीपणा वाढत आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीची उधळण सुरू आहे. नवी मुंबई महापालिकेने मोरबे धरण विकत घेतल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे. शहरातील 65 टक्के परिसरात चोवीस तास पाणीपुरवठा होत आहे. शहरवासी रोज जवळपास 425 एमएलडी पाणी वापरत आहेत. मोठय़ा प्रमाणात पाण्याची उधळपट्टी सुरू आहे. उद्यानासाठीही पिण्याचा पाण्याचा वापर सुरू आहे. 
पाण्याप्रमाणो मुंबई, ठाणो, नवी मुंबईमध्ये विजेची मोठय़ा प्रमाणात उधळपट्टी सुरू आहे. शहरातील बाजारपेठा, मॉल्स व इतर ठिकाणी आवश्यकतेपेक्षा जास्त वीज वापरली जात आहे. शासकीय व खाजगी कार्यालयांमध्येही गरज नसताना वातानुकूलित यंत्रणा, पंखे सुरूच ठेवले जात आहेत. हे थांबविण्यासाठी आवश्यक वीज वापरणो आवश्यक आहे वीज, पाणी व इंधनाच्या बचतीमध्ये देशाच्या प्रगतीचा मार्ग दडला आहे. जबाबदारी ओळखून नैसर्गिक साधनसंपत्तीचा आवश्यक तेवढाच वापर करणो आवश्यक आहे.
 
च्प्रत्येक नागरिकाने पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे. वाहने धुण्यासाठी व कुंडीतील झाडांना पाणी घालताना पाइपचा वापर करू नये. प्रसाधनगृहामध्ये फ्लशचा वापर करू नये. व्यावसायिक व घरगुती वापरासाठी आवश्यक तेवढेच पाणी वापरणो आवश्यक आहे.
 
च्पाण्याची उधळपट्टी करताना कोणी आढळून आले तर संबंधितांवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती नवी मुंबई पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे यांनी दिली.
 
च्विजेचा अत्यंत काटकसरीने वापर करणो आवश्यक आहे. शहरांमध्ये अनावश्यक कामांसाठी विजेचा वापर होत असतो. शासकीय व खाजगी कार्यालयांमध्ये वातानुकूलित यंत्रणा, पंख्यांचा वापर आवश्यक तेवढा करावा. दिवसा घर व कार्यालयांमध्ये जास्तीत जास्त नैसर्गिक प्रकाश येईल अशी रचना असावी.
 
च्विजेची उपकरणो कमीत कमी वापरावी. विजेची उधळपट्टी कोणालाच परवडणारी नसून प्रत्येक नागरिकाने स्वत:चे कर्तव्य समजून एक -एक युनिट वीज वाचविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहन महावितरणचे अधीक्षक अभियंता ए. एम. थोरात यांनी केले आहे.