शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

थंडीने मारली दडी, स्वेटर विक्रेत्यांना हुडहुडी

By admin | Updated: November 10, 2014 22:24 IST

सीमावर्ती राज्यातून ऊबदार कपडे विक्रीसाठी मुंबई ठाण्यात ठाण मांडणा:या स्वेटर विक्रेत्यांना चांगलीच हुडहुडी भरली आहे.

ठाणो : दिवाळी सोबत आगमन करणा:या थंडीने आता नोव्हेंबरचा पहिला आठवडा झाला तरी पुरेसे आगमन न केल्याने सीमावर्ती राज्यातून ऊबदार कपडे विक्रीसाठी मुंबई ठाण्यात ठाण मांडणा:या स्वेटर विक्रेत्यांना चांगलीच हुडहुडी भरली आहे. हवामान खाते सांगते आहे की, अजून जोरदार पडण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी लागू शकतो. मध्यंतरी निर्माण झालेल्या वादळामुळे हे बदल वातावरणात झाले आहे. परंतु त्यांचा फटका मात्र या विक्रेत्यांना बसतो आहे. 
जे मुंबई ठाण्यात घडते आहे तेच रायगड नाशिक, औरंगाबाद, पुणो या जिल्हय़ातील घडत असल्याने या विक्रेत्यांना त्याचा परिणाम भोगावा लागतो आहे. एक दुकान चालविण्यासाठी घरातील चार व्यक्ती आणि धंदा वाढला तर स्थानिक दोन रोजंदारीवरील विक्रेते आणि रोजचा धंदा किमान दहा ते बारा हजार झाला तरच ही विक्री त्यांना परवडते. चार जणांचा रोजचा खर्च हजार ते पंधराशे असतो त्यात अडीचशे ते तीनशे रुपये स्थानिक विक्रेत्याचा रोज शिवाय जागेचे भाडे वेगळे अशी अवस्था असते. धंदा तेजीत असेल तर बाहेरचेच अन्न खावे लागते. त्यामध्ये  राईस प्लेट 1क्क् रु. आणि वडापाव किंवा तत्सम पदार्थाचा नाश्ता चहासोबत म्हटला तरी ते 1क्क् रु. होतात. म्हणजे 3क्क् रु. रोज एका व्यक्तीचा होतो. तो परवडू न लागल्याने या मंडळींनी आता काही जणांनी ग्रुप करून त्यांचे जेवण नाश्ता एकत्र बनवून कम्युनिटी किचनचा मार्ग अनुसरला आहे. यामुळे जेवणाखाण्यावरील खर्चात निम्म्याने कपात करणो त्यांना शक्य झाले आहे. 
मालाची विक्री नसल्याने साठवून ठेवलेल्या मालाचे करायचे काय? हा प्रश्न त्यांच्या पुढे उभा आहे. तसेच इथल्या कमाईतूनच ते गावाकडे पैसे पाठवतात. ते पाठवणो राहिले दूरच उलट त्यांनाच गावाकडून पैसे मागवावे लागण्याची वेळ ओढावली आहे. आमच्या आयुष्यात आम्ही इतका खराब सिझन कधी पाहिला नाही असे त्यांच्या प्रतिनिधीने म्हटले आहे. यावर इलाज म्हणून आता जीन्स आणि तत्सम कपडे विक्रीला ठेवण्याचा मार्ग अनुसरावा की काय? असा विचार ते करीत आहेत. यामुळे किमान रोलिंग तरी चालू राहील आणि थोडाफार खर्च भरून निघेल असा विचार ते करीत आहेत. जर नोव्हेंबरही असाच कोरडा गेला तर उरतो फक्त डिसेंबर त्यातही थंडी पुरेशी तीव्र नसेल तर संक्रांतीनंतर हिवाळा संपतोच त्यामुळे हा सगळा सिझन चिल्लर बिझीनेसवरच गेला, अशी त्यांची हालत होणार आहे. (विशेष प्रतिनिधी)