शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

साखर-मसाले ६५ टक्के, अन्नधान्य ५५ टक्के घटले, नवी मुंबईत रोडावली परराज्यातील आवक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 15:02 IST

भाजीपाल्याची आवक १० टक्क्यांनी, फळांची २५ टक्के, कांदा-बटाटा २० टक्के, तर अन्नधान्याची ५५ टक्के आणि साखर-मसाल्याची ६५ टक्के आवक कमी झाली आहे. 

नवी मुंबई : बंदमुळे अनेक वाहनचालकांनी गाड्या बाहेर न काढल्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत धान्य, साखरे, मसाल्यांची आवक घटली. भाजीपाल्याला अजून फार फटका बसलेला नाही. ग्राहक कमी आल्याने भाजीपाल्याचे दर स्थिर होते. आंदोलन सुरू राहिल्यास दोन दिवसांत दर वाढू शकतात, अशी भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली हाेती.

भाजीपाल्याची आवक १० टक्क्यांनी, फळांची २५ टक्के, कांदा-बटाटा २० टक्के, तर अन्नधान्याची ५५ टक्के आणि साखर-मसाल्याची ६५ टक्के आवक कमी झाली आहे. 

वाहनांची संख्यामार्केट    आंदोलनापूर्वी      आताकांदा-बटाटा    १६३    १३१फळे     ३०२    २२८भाजीपाला     ५६३    ५१६साखर-मसाले    १६७    ५९अन्नधान्य     १४०    ६४

एनएमएमटी कोलमडलीआंदाेलनामुळे टँकर पोहोचू न शकल्याने पेट्रोल-डिझेलसह गॅसची वाहतूक मंदावली. त्याचा फटका नवी मुंंबई महापालिकेच्या परिवहन सेवेला (एनएमएमटी) बसला. यामुळे परिवहन सेवेचे वेळापत्रक बऱ्यापैकी कोलमडल्याचे एनएमएमटीने सोशल मीडियाद्वारे जाहीर केले.

नवी मुंबईत पोलिसांचा बंदोबस्तवाहतूकदार हिंसक होऊ नयेत यासाठी नवी मुंबई, उरण-पनवेल परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. सायन-पनवेल, ठाणे-बेलापूर, मुंबई-पुणे, जेएनपीटी ते पनवेल, मुंबई-गोवा आणि एक्स्प्रेस वेवर पोलिस होते. अनेक ठिकाणी वाहतूकदारांनी रस्त्याच्या कडेला वाहने उभी केली होती. 

टॅग्स :MarketबाजारNavi Mumbaiनवी मुंबईagitationआंदोलन