शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

लॉकडाउनच्या बाजार समितीवरील परिणामांचा होणार अभ्यास; शासनाने स्थापन केली समिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 06:37 IST

भ्यास करून उपाययोजना सुचविण्याची जबाबदारी सोपवली

- नामदेव मोरे नवी मुंबई : लॉकडाउनचा सर्वाधिक परिणाम शेतकरी व कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर झाला आहे. बाजार समित्यांची वर्तमान परिस्थिती व भविष्यात होणारे परिणाम याचा अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी शासनाने नऊ सदस्यांची समिती नियुक्त केली आहे. ही समिती राज्यातील ३०५ बाजार समित्या व ६२५ उपबाजारांचा अभ्यास करून शासनास अहवाल देणार आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समित्या या कृषी व्यापाराचा कणा आहेत. शासनाने मागील काही वर्षांत बाजार समित्यांचे अधिकार व कार्यक्षेत्र कमी केले आहे. त्यामुळे लॉकडाउनच्या काळात बाजार समित्यांचे नक्की काय नुकसान झाले याचा अभ्यास करण्यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या या समितीमध्ये पणन संचालक यांच्यासह राज्यातील प्रमुख बाजार समित्यांचे सभापती व अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ही समिती बाजार समित्यांमधील वस्तुस्थितीचा अभ्यास करून अहवाल देणार आहे.

कृषी व्यापाराचा कणा टिकावा. शेतकऱ्यांना उत्तम बाजारपेठ उपलब्ध व्हावी. शेतीमालास चांगला भाव मिळावा. शेतकºयांची फसवणूक होऊ नये. ग्राहकांनाही वाजवी दरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करता यावा यासाठी शासन प्रयत्न करीत असून याचाच एक भाग म्हणून अभ्यास समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.

शासनाच्या समितीमधील सदस्य पुढीलप्रमाणेच्सुनील पवार- पणन संचालकच्ए. के. चव्हाण- सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, मुंबईच्बी. जे. देशमुख- प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणेच्ललित शहा- सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, लातूरच्सुधीर कोठारी- सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, वर्धाच्कैलाश चौधरी- सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, जळगावच्अरविंद जगताप- सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, बारामतीच्कार्यकारी संचालक, कृषी पणन मंडळ, पुणेच्विनायक कोकरे- सहसंचालक, पणन संचालनालय, पुणे

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाFarmerशेतकरी