शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

देहरंग धरण परिसरात तीव्र पाणी टंचाई ;पाण्याअभावी आदिवासी बांधवांची परवड 

By वैभव गायकर | Updated: April 24, 2024 17:39 IST

टँकर शिवाय या रहिवाशांना पर्याय उरलेला नाही.

वैभव गायकर,पनवेल:  शहरातील पाणी टंचाईबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा होते.मात्र शहरापेक्षा ग्रामीण भाग,वाड्या वस्त्या याठिकाणी पाण्याची समस्या आणखी भीषण बनली आहे.टँकर शिवाय या रहिवाशांना पर्याय उरलेला नाही.देहरंग धरण जवळ असुन देखील येथील पाच ते सहा आदिवासी वाड्या तहानलेल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीला लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव संबोधले जाते.या निवडणुकीच्या प्रचारात राजकारणी गुंतले असल्याचे चित्र पनवेल मध्ये आहे.देहरंग धरण परिसरात मालडुंगे ग्रामपंचायत हद्दीत वाघाची वाडी,कोंबल टेकडी,औसाची वाडी,सतीची वाडी,धामणी,कोंड्याची वाडी आदी आदी आदिवासी वाड्या आहेत.गावात पाणीच येत नसल्याने या रहिवाशांना टँकरने अथवा डोक्यावर हंड्याच्या दुरी घेऊन धरणातून पाणी आणावे लागत आहे.एकीकडे प्रचंड उकाड्यात पाण्याची मागणी वाढत असताना या आदिवासी वाड्यामधील रहिवासी पाण्या अभावी त्रस्त झाले आहेत.शहरी भागात एका फोन वर टॅंकरचा पाणी उपलब्ध होतो.याकरिता रहिवाशांची हजारो रुपये मोजायची तयारी असते मात्र हातावर पोट असलेले आदिवासी बांधव पैसे आणणार कुठून असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या आदिवासी वाड्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या देहरंग धरणातुन पनवेल शहराला पाणीपुरवठा केला जातो त्याच धरणाच्या पाण्यासाठी या आदिवासी बांधवाना कसरत करावी लागते अशी अवस्था या आदिवासी वाडीतील बांधवांची आहे.

जलजीवनची कामे अर्धवट -

तालुक्यात जलजीवन मिशनची कामे अर्धवट असल्याने आदिवासी बांधवाना अद्याप पिण्याचे पाणी मिळू शकलेले नाही.टँकरच्या पाण्यावर आदिवासी बांधवांची तहान भागवावी लागत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईwater shortageपाणीकपात