शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
2
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
3
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
4
2029 मध्ये कोण असेल भाजपचा पंतप्रधान पदाचा उमेदवार? अमित शाहंनी नावही सांगितलं...
5
निवडणूक लढवण्यासाठी रायबरेलीचीच निवड का केली? राहुल गांधींनी भरसभेत कारण सांगून टाकले...
6
Video: भीषण! मुंबईत पेट्रोल पंपावर भलंमोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं, लोक अडकले; पार्किंग टॉवरही जमीनदोस्त 
7
हार्दिक पांड्याला उप कर्णधारपद BCCI अधिकाऱ्याच्या दबावामुळे मिळालं?
8
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
9
मुंबई दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार, रेवण्णा प्रकरणी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करणार
10
शिल्पा शेट्टी कुटुंबासोबत वैष्णोदेवीच्या दर्शनाला, व्हिडिओमधील 'ती' गोष्ट पाहून भडकले नेटकरी
11
IRE vs PAK : Babar Azam चा ट्वेंटी-२० मध्ये विश्वविक्रम; रोहित-धोनीलाही टाकलं मागं
12
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत आधी धुळीचं वादळ; मग धो-धो पाऊस
13
आर्थिक संकटातून सावरणाऱ्या अफगाणिस्तानला पुराचा तडाखा; 300हून अधिक लोकांचा मृत्यू
14
T20 WC च्या तयारीसाठी इंग्लंडचा स्टार ऑल राऊंडर IPL 2024 सोडून मायदेशात परतला
15
'त्याने माझा विश्वासघात केला, आता लेकीसोबतही...', संजय कपूरबाबत पत्नी महीपने केला खुलासा
16
दादागिरी पडली महागात, मतदान केंद्रात मारहाण करणाऱ्या आमदारावर मतदाराने उगारला हात
17
VIDEO : हे कोण... आपण कोण...? महिलांचे हिजाब वर करून बघू लागल्या माधवी लता! FIR दाखल
18
'4 जूनपूर्वी खरेदी करा, दमदार वाढ होणार...', शेअर बाजाराबाबत अमित शाहंची भविष्यवाणी
19
शाहीन आफ्रिदी आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यामध्ये बाचाबाची, नेमकं काय घडलं? Video
20
'माझ्या परवानगीशिवाय मला जन्म का दिला?' नाराज मुलीने आई-वडीलांवरच दाखल केला खटला

सत्संगाने मानवाचा उध्दार होतो

By admin | Published: January 25, 2017 5:00 AM

भौतिक सुखात गुंतल्याने मनुष्याला परमेश्वराचा नामाचा विसर पडत आहे. सत्संगातूनच मानवाचा उध्दार शक्य असून

नवी मुंबई : भौतिक सुखात गुंतल्याने मनुष्याला परमेश्वराचा नामाचा विसर पडत आहे. सत्संगातूनच मानवाचा उध्दार शक्य असून त्यासाठी सर्वांनी सत्संग करावा, असे मौलिक उपदेश संत राजिंदर सिंह महाराज यांनी भक्तांना केला. ब्रांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे आयोजित संत राजिंदर सिंह महाराजांच्या सत्संग सोहळ््याचा रविवारी समारोप झाला. दोन दिवसीय संत्सगात सावन कृपाल रुहानी मिशनचे अध्यक्ष राजिंदर सिंह महाराजांनी नामस्मरणाचे महत्त्व स्पष्ट केले. देशभरातील विभिन्न प्रांतातील भाविकांनी याठिकाणी मोठ्या संख्येने हजेरी लावली. शंभराहून अधिक विदेशी भक्तही याठिकाणी उपस्थित होते. सत्संग सोहळ््यात भाविकांना जीवनात यशस्वी करण्याची सूत्रे सांगण्यात आली. नियमित ध्यानधारणा करण्याचा संदेश या माध्यमातून पोहोचविण्यात आला. सोहळ््यातंर्गत भाविकांना अध्यात्मिक दीक्षा प्रदान करण्यात आली. हजूर बाबा सावन सिंहजी महाराज, संत कृपाल सिंह जी महाराज, संत दर्शन सिंहजी महाराज यांचा वारसा पुढे चालवत २५ वर्षाहून अधिक काळापासून संत राजिंदर सिंह महाराज यांच्या माध्यमातून ध्यानधारणेचा योग्य विधी नागरिकांपर्यत पोहोचविला जात आहे. या दोन दिवसीय संदेशाच्या माध्यमातून प्रेम, एकता आणि शांतीचा संदेश पोहोचविण्यात आला.