शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

भूमिपुत्रांच्या ३५ संघटनांचे प्रतिनिधी एकाच व्यासपीठावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 1:36 AM

प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित चर्चासत्रांमध्ये ३५ संघटनांच्या प्रतिनिधींनी उपस्थिती दर्शविली.

नवी मुंबई : प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित चर्चासत्रांमध्ये ३५ संघटनांच्या प्रतिनिधींनी उपस्थिती दर्शविली. साडेसात तास सुरू असलेल्या चर्चासत्रामध्ये प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.आगरी कोळी युथ फाउंडेशनच्यावतीने कोपरखैरणेमधील शेतकरी समाज हॉलमध्ये या चर्चासत्राचे आयोजन केले होते. आमदार मंदा म्हात्रे यांनी यावेळी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. भूमिपुत्रांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. आमदार संदीप नाईक यांनीही दि. बा. पाटील यांना अपेक्षित प्रकल्पग्रस्तांसाठीच्या हिताची धोरणे शासनाकडून मंजूर करून घेण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी श्याम म्हात्रे, मनोहर मढवी, निवृत्ती जगताप, ज्ञानेश्वर सुतार, घनश्याम मढवी, मोरेश्वर पाटील, दीपक पाटील, संजीवन म्हात्रे, सूर्यकांत मढवी, महादेव मढवी उपस्थित होते.गावठाणांचे अस्तित्व या विषयावर विविध मान्यवरांनी विचार व्यक्त केले. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी अशाप्रकारची चर्चासत्रे नियमित आयोजित केली जावीत.चर्चासत्रामधून ज्या उपाययोजना सुचविल्या जातील त्यांची योग्यपद्धतीने अंमलबजावणी करण्यात यावी अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली. अ‍ॅड. राहुल ठाकूर यांनीही भूमिपुत्रांच्या समस्या सोडविण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत याविषयी माहिती दिली.तब्बल साडेसात तास चर्चासत्र सुरू होते. दिवसभरात ३०० पेक्षा जास्त प्रतिनिधींनी यामध्ये सहभाग घेतल्याची माहिती युथ फाउंडेशनचे अध्यक्ष नीलेश पाटील यांनी दिली.