शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

डेंग्यूसाठी शीघ्र कृती पथक

By admin | Updated: November 9, 2014 01:48 IST

डेंग्यू निवारणासाठी जिल्ह्यात ‘रॅपिड रिस्पॉन्स टीम’ची (आरआरटी) निर्मिती करण्यात आली आहे.

जितेंद्र कालेकर - ठाणो
डेंग्यू निवारणासाठी जिल्ह्यात ‘रॅपिड रिस्पॉन्स टीम’ची (आरआरटी) निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये हिवताप अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, पॅथोलॉजिस्ट, मायक्रो पॅथोलॉजिस्ट आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा समावेश आहे. ज्या भागांत तापाचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात आढळतील, तिथे आरआरटी संशोधन करेल आणि आवश्यक उपाय योजण्यात येतील.
ठाणो, रायगड आणि पालघर या तीन जिल्ह्यांसाठी डेंग्यूच्या रक्त तपासणीसाठी मध्यवर्ती प्रयोगशाळा ठाणो जिल्हा विठ्ठल सायन्ना शासकीय रुग्णालयात सुरू केल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रघुनाथ राठोड यांनी दिली. डेंग्यू होण्यापूर्वीच जिल्ह्यात विविध प्रकारे प्रतिबंधात्मक उपाय केल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. डेंग्यूचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात आढळल्यानंतर ठाण्याच्या जिल्हा शासकीय  रुग्णालयात पाच खाटांचा कक्षही निर्माण करण्यात आला असून एलायझाद्वारे डेंग्यूची तपासणीही करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.  जिल्हास्तरावरील आरआरटी टीमप्रमाणो तालुकास्तरावरही अशाच टीम कार्यरत करण्यात आल्या आहेत.
डेंग्यूची अंडी वाढू न देण्याच्या दृष्टीने अबेटच्या औषधांचा पाण्यावर मारा करणो तसेच तलावांमध्ये गप्पी मासे पाळणो आदी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असल्याचे कोकण विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजीव कांबळे यांनी सांगितले.
याशिवाय, स्वच्छ भारत अभियानांतर्गत ठाणो शहर आणि जिल्हाभर ठिकठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. ठाण्याचे महापौर संजय मोरे यांनीही पुढाकार घेऊन ही स्वच्छता मोहीम शहरभर राबविण्यास  सुरुवात केली. आता हाच उपक्रम सर्वच महापालिका आणि नगरपालिकांमध्ये राबविण्यात येत आहे.
 
महिनाभरात जिल्ह्यातील शहरी भागांत डेंग्यूचे 144 तर ग्रामीण भागांत आठ रुग्ण आढळले आहेत. ठाणो महापालिकेच्या क्षेत्रत सर्वाधिक म्हणजे 93, त्यापाठोपाठ वसई-विरार 25, मीरा-भाईंदर 11, कल्याण-डोंबिवली 5 आणि भिवंडीमध्ये चार, नगर परिषदेच्या परिसरात 3 आणि ग्रामीण भागांत 5 रुग्ण आढळले आहेत. ठाण्याच्या कोपरी आणि मीरा-भाईंदर परिसरांत डेंग्यूची लागण मोठय़ा प्रमाणात झाल्याचे आढळले आहे. ज्या भागांत कच:याचे अधिक प्रमाण आहे, तसेच नवीन बांधकाम सुरू आहे, तिथे परिसरात डेंग्यूच्या अळ्यांची वाढ मोठय़ा प्रमाणात होत आहे. 
 
वर्षभरात 37क् रुग्ण : डेंग्यूचे वर्षभरात 37क् रुग्ण आढळले असून त्यात तिघांचा मृत्यू झाला आहे. जानेवारी 2क्14 पासून आतार्पयत ठाणो जिल्ह्यात डेंग्यूने एकाचा मृत्यू झाला. 
राज्यभरात सतर्कता.. 
राज्याच्या आरोग्य विभागाने शुक्रवारी राज्यस्तरावर जिल्हा शल्यचिकित्सकांची व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली. खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार यांनी केले. तापाच्या कोणत्याही रुग्णाबाबत हलगर्जीपणा न करण्याचे निर्देश देण्यात आले.