शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 01:59 IST

रस्ता सुरक्षा अभियान : नियम अमलात आणण्याची गरज

नवी मुंबई : रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांमध्येही जनजागृती महत्त्वाची असल्याची भावना आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे. त्याकरिता नागरिकांनी वाहतुकीचे नियम प्रत्यक्षात अमलात आणण्याची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या. वाशी येथे सारथी सुरक्षा यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या ग्लोबल रोड सेफ्टी उपक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी त्या उपस्थित होत्या.

वाशीतील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयीन तरुणांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने सारथी सुरक्षाचे प्रवक्ता विनय मोरे यांच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला. या वेळी प्रत्येक व्यक्तीने आपआपली जबाबदारी ओळखून वाहन चालवताना अथवा पायी चालताना खबरदारी घेतल्यास बऱ्याच प्रमाणात अपघातांना आळा बसेल, अशी भावना आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केली. वाहन अपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकार तसेच वाहतूक पोलीस सातत्याने प्रयत्नशील आहे. त्याकरिता अनेक उपक्रम, अभियाने राबवली जात आहेत; परंतु प्रत्यक्षात नागरिकांनी त्यातून बोध घेतला तरच ही अभियाने यशस्वी ठरतील असेही त्या म्हणाल्या. सदर कार्यक्रमास उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले, महाविद्यालयाचे प्राचार्य शिवणकर, प्रसिद्ध जादूगार सतीश देशमुख, किमया देशमुख, प्रसन्ना कुमार, विनय मोरे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई