शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 01:59 IST

रस्ता सुरक्षा अभियान : नियम अमलात आणण्याची गरज

नवी मुंबई : रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांमध्येही जनजागृती महत्त्वाची असल्याची भावना आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे. त्याकरिता नागरिकांनी वाहतुकीचे नियम प्रत्यक्षात अमलात आणण्याची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या. वाशी येथे सारथी सुरक्षा यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या ग्लोबल रोड सेफ्टी उपक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी त्या उपस्थित होत्या.

वाशीतील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयीन तरुणांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने सारथी सुरक्षाचे प्रवक्ता विनय मोरे यांच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला. या वेळी प्रत्येक व्यक्तीने आपआपली जबाबदारी ओळखून वाहन चालवताना अथवा पायी चालताना खबरदारी घेतल्यास बऱ्याच प्रमाणात अपघातांना आळा बसेल, अशी भावना आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केली. वाहन अपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकार तसेच वाहतूक पोलीस सातत्याने प्रयत्नशील आहे. त्याकरिता अनेक उपक्रम, अभियाने राबवली जात आहेत; परंतु प्रत्यक्षात नागरिकांनी त्यातून बोध घेतला तरच ही अभियाने यशस्वी ठरतील असेही त्या म्हणाल्या. सदर कार्यक्रमास उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले, महाविद्यालयाचे प्राचार्य शिवणकर, प्रसिद्ध जादूगार सतीश देशमुख, किमया देशमुख, प्रसन्ना कुमार, विनय मोरे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई