शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

नगर विकास विभागाची कामगिरी उल्लेखनीय - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 12:56 IST

राज्याच्या नगरविकास विभागाने मागील तीन वर्षात केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. याबाबत केंद्र सरकारने सुद्धा प्रशंसा केली आहे.

ठळक मुद्देराज्याच्या नगरविकास विभागाने मागील तीन वर्षात केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे.येत्या काळात नगररचना विभागाचे जबाबदारी अधिक व्यापक झाली आहे असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. उच्च दर्जाचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यामुळे आपणाला अपेक्षित विकास साधणे शक्य झाले आहे.

नवी मुंबई - राज्याच्या नगरविकास विभागाने मागील तीन वर्षात केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. याबाबत केंद्र सरकारने सुद्धा प्रशंसा केली आहे. त्यामुळेच येत्या काळात नगररचना विभागाचे जबाबदारी अधिक व्यापक झाली आहे असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाशी येथे केले.

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागाच्या 105 व्या वर्धापन दिनानिमित्त विविध योजना व नवनियुक्त अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे मुख्यमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगरविकास विभागाचे राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, नगर रचना विभागाचे मुख्य संचालक नोरेश्वर शेंडे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी आदी उपस्थित होते.

विकास आराखडा तयार करताना यापूर्वी  तांत्रिक अडचणी येत असत. परंतु आता परिस्थिती सुधारली आहे. उच्च दर्जाचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यामुळे आपणाला अपेक्षित विकास साधणे शक्य झाले आहे. स्मार्ट शहरे म्हणजे उंच इमारती नव्हेत. त्यासाठी तेथील सोयीसुविधांचे विकेंद्रीकरण करणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. नियोजनाअभावी शहरे बकाल झाली आहेत. त्यामुळे आता "री अर्बनायझेशन " करण्याचे गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी नगर विकास विभागाचे राज्यमंत्री डॉक्टर रणजीत पाटील तसेच नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर यांचेही भाषण झाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNavi Mumbaiनवी मुंबई