शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

एनएमएमटीचे गेल्या पाच वर्षांत 639 अपघात, वीस जणांचा मृत्यू ; ५३ गंभीर तर १११ किरकोळ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 00:10 IST

Navi Mumbai News : नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या (एनएमएमटी) माध्यमातून शहरातील नागरिकांना प्रवासाची सुविधा देण्यात आली आहे.

- योगेश पिंगळेनवी मुंबई - नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या (एनएमएमटी) माध्यमातून शहरातील नागरिकांना प्रवासाची सुविधा देण्यात आली आहे. शहरात वाढलेली वाहनांची संख्या तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन यामुळे एनएमएमटीचे गेल्या पाच वर्षांत गंभीर, किरकोळ असे सुमारे ६३९ अपघात घडले आहेत. या अपघातांमध्ये २० जणांचा मृत्यू झाला असून ५३ नागरिक गंभीररीत्या तर १११ नागरिक किरकोळ जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.नवी मुंबई शहरातील नागरिकांना प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून नवी मुंबई परिवहन सेवा सुरू करण्यात आली. नवी मुंबई शहराबरोबर शेजारील शहरांमध्ये एनएमएमटीचे जाळे पसरले आहे. शहरात गेल्या काही वर्षांपासून वाहनांची वर्दळ वाढली असून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. शहरात वाहने पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणावर असल्याने अनेक ठिकाणी शहरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांच्या कडेला बेकायदेशीरपणे वाहने पार्किंग केली जातात. त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या निर्माण होऊन लहान-मोठे अपघात घडतात. पण, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनमुळे रस्त्यावरील वाहतूक आणि नागरिकांची गर्दी कमी असल्याने मागील पाच वर्षांच्या तुलनेत गेल्या वर्षी अपघातांचे प्रमाण कमी आहे. गेल्या वर्षी एकूण ७० अपघात घडले. त्यात सात नागरिक गंभीर तर २० नागरिक किरकोळ जखमी झाल्याचा घटना घडल्या आहेत. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाatmएटीएमCrime Newsगुन्हेगारी