शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

नेरूळमध्ये जलवाहिनीमधून गळती, दुरुस्तीकडे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 23:57 IST

नेरूळ सेक्टर २२ मधील जलकुंभाच्या बाहेरील जलवाहिनीला अनेक महिन्यांपासून गळती लागली आहे.

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २२ मधील जलकुंभाच्या बाहेरील जलवाहिनीला अनेक महिन्यांपासून गळती लागली आहे. प्रतिदिन हजारो लीटर पाणी वाया जात असून गळती थांबविण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. देशातील मुबलक जलसाठा उपलब्ध असलेल्या महानगरांमध्ये नवी मुंबईचा समावेश होतो. स्वत:च्या मालकीचे मोरबे धरण असल्यामुळे शहरवासीयांना वर्षभर पुरेसे पाणी उपलब्ध करून देता येते. यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करण्याकडे प्रशासन व ठेकेदारही दुर्लक्ष करत आहेत. नेरूळ सेक्टर २२ मध्ये तेरणा हॉस्पिटलच्या समोरही महापालिकेचा जलकुंभ आहे. जलकुंभाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरच पाणीगळती सुरू आहे. हजारो लीटर पाणी वाया जात आहे. पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या गटारामध्ये हे पाणी सोडले जात आहे. दक्ष नागरिकांनी ही गोष्ट ठेकेदाराच्या व कर्मचाऱ्यांच्या वारंवार निदर्शनास आणून दिली आहे. परंतु त्याची दुरुस्ती होत नाही.या जलकुंभाची जबाबदारी असणारे अधिकारी व कर्मचारीही याकडे दुर्लक्ष करू लागले आहेत. जलकुंभाच्या बाहेर काहीही समस्या असल्यास या अधिकारी व कर्मचाºयांशी संपर्क साधावा, असा फलक लावला आहे. परंतु यामधील एका कर्मचाºयाचा फोन बंद होता व दुसºया कर्मचाºयांनी फोनच उचलला नाही. महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी याकडे लक्ष देऊन गळती थांबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.>वाशीमधील पाणीचोरी सुरूचसानपाडा व वाशी रेल्वे स्टेशनच्या मध्ये कॉल सेंटरमधील कर्मचाºयांची ने-आण करणाºया बसेस उभ्या केल्या जातात. या बसेसमधील चालक व वाहकांनी येथील जलवाहिनीमधील व्हॉल्वमधून पाणीचोरी सुरू केली आहे. वारंवार तक्रारी करूनही येथील चोरी थांबविली जात नसल्यामुळेही नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली आहे.