शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
5
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
6
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
7
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
8
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
9
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
12
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
13
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
14
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
15
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
16
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
17
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
18
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
19
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
20
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या; पतीला अटक, राज्याबाहेर पळून जात असताना पकडले 

By सूर्यकांत वाघमारे | Updated: May 5, 2024 17:29 IST

चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना दारावे गावात घडली आहे.

नवी मुंबई : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना दारावे गावात घडली आहे. पत्नीच्या हत्येनंतर पती पश्चिम बंगाल येथे पळून जात असताना पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी त्याच्यावर नेरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दारावे गावात शनिवारी रात्री महिलेच्या हत्येची घटना घडली आहे. परिसरात राहणाऱ्या लालबानू सरदार (४५) यांचा राहत्या घरात मृतदेह आढळून आला होता. मुलगा घराबाहेर गेला असता त्या घरात एकट्याच होत्या. घटनेची माहिती मिळताच नेरुळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. यावेळी लालबानू यांच्या डोक्यात जड वस्तूने घाव घालून हत्या केल्याचे स्पष्ट झाले. शिवाय घटनास्थळी रक्ताने भरलेले फरशीचे तुकडे, चाकू देखील मिळून आले. 

यावरून मृत महिलेच्या मुलाकडे चाकुशी केली असता मुलाचे वडील उस्मान सरदार (६०) याच्याकडून सतत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला जात होता असे समोर आले. तर घटनास्थळी मिळून आलेला रक्ताने भरलेला शर्ट देखील त्यांचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून मारेकरूला शोधण्यासाठी वरिष्ठ निरीक्षक तानाजी भगत यांनी पथक केले होते. त्यांनी तातडीने तपासावर जोर देऊन पश्चिम बंगाल येथे पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या उस्मान याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने पती पत्नीमध्ये भांडण झाले असता डोक्यात फरशी मारून पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली. यानुसार रविवारी सकाळी त्याला अटक करण्यात आल्याचे वरिष्ठ निरीक्षक तानाजी भगत यांनी सांगितले. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईDeathमृत्यू