शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
3
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
4
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
5
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
6
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
7
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
8
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
9
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
10
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
11
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
12
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
13
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
14
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
15
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
16
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
18
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
19
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
20
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!

मुंबईतून देशाला होतो ३४ टक्के अर्थपुरवठा, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 12:34 IST

मराठी उद्योजकांची जास्तीत जास्त संख्या वाढली पाहिजे, राणे यांनी व्यक्त केले मत.

नवी मुंबई : गेल्या ७५ वर्षात मराठी उद्योजकांची आर्थिकदृष्ट्या किती प्रगती झाली, हा आता संशोधनाचा विषय आहे. मुंबई ही संपूर्ण देशाचा ३४ टक्के आर्थिक भार घेते. त्यामुळे मराठी उद्योजकांची जास्तीत जास्त संख्या वाढली पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वाशी येथे मराठी उद्योजक दिनी केले.

सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्यावतीने वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात मंगळवार, १२ जुलै रोजी सायंकाळी मराठी उद्योजकता दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे बोलत होते.

यावेळी मराठी उद्योजकांना मार्गदर्शनपर सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे संस्थापक माधवराव भिडे यांची चित्रफित दाखविण्यात आली. एव्हिट्रिक मोटर्स प्रा.ली.चे व्यवस्थापकीय संचालक मनोज पाटील, माने ग्रुप ऑफ कंपनीजचे व्यवस्थापकीय संचालक रामदास माने, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुरेश हावरे आदी उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या संग्राम पाटील, डॉ.राजाराम पाटील आणि सुधीर राणे या मराठी उद्योजकांचा नारायण राणे यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे BJPभाजपा