शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

बाजार समितीचा शेतकऱ्यांना न्याय

By admin | Updated: October 13, 2015 02:11 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गतवर्षी व्यापाऱ्याने आत्महत्या केल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपये बुडाले होते.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गतवर्षी व्यापाऱ्याने आत्महत्या केल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपये बुडाले होते. बाजार समिती प्रशासन व संचालकांनी पाठपुरावा करून शेतकऱ्यांना ४ लाख ६८ हजार रुपये मिळवून दिले आहेत. जामीनदारांकडून पैसे वसूल केल्याची ही राज्यातील पहिली घटना आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापार करणाऱ्या राधेशाम मोरया या व्यापाऱ्याने गतवर्षी आत्महत्या केली होती. यामुळे त्यांच्याकडे कृषी माल पाठविणाऱ्या शेतकऱ्यांचे लाखो रुपये बुडण्याची भीती व्यक्त झाली होती. शेतकऱ्यांचे पैसे कसे वसूल करायचे, असा प्रश्न उपस्थित झाला होता. बाजार समितीमध्ये विश्वासाने शेतकरी त्यांचा माल पाठवित असतात. शेतकऱ्यांच्या पैशाची जबाबदारी व्यापाऱ्यांप्रमाणे बाजार समितीही घेत असते. मोरया यांनी आत्महत्या केल्यामुळे तत्कालीन संचालक अशोक वाळुंज व बाजार समिती प्रशासनाने सदर व्यापाऱ्याला अडत्याचे लायसन्स देताना जामीनदार असलेल्यांकडून पाच लाख रुपये वसूल केले आहेत. यामधील बाजार फी कपात करून शेतकऱ्यांना ४ लाख ६८ हजार रुपये परत देण्यात आले आहेत. बाजार समितीमध्ये प्रथमच जामीनदाराकडून पैसे वसूल करून ते शेतकऱ्यांना देण्यात आल्याची घटना घडली आहे. आंबेगाव तालुक्यातील १२ शेतकऱ्यांना त्यांचे पैसे परत मिळाले आहेत. शेतकऱ्यांनी याविषयी बाजार समितीचे आभार मानले आहेत. सदर पैसे परत देताना बाजार समितीचे सचिव शिवाजीराव पहिनकर, माजी संचालक अशोक वाळुंज व इतर अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)