शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

'शब्द खरा करुन दाखवला, छगन भुजबळांचा कार्यक्रम संपला'; मनोज जरांगेंची प्रतिक्रिया

By मुकेश चव्हाण | Updated: January 27, 2024 09:16 IST

एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मी ज्यूस पिऊन मनोज जरांगे उपोषण सोडणार आहे. 

राज्य सरकारने मनोज जरांगे-पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून मध्यरात्री अध्यादेश देखील काढला. या अध्यादेशात सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मराठा समाजाला यश मोठं यश मिळालं आहे. थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी मुंबईतील वाशी येथे दाखल होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मी ज्यूस पिऊन मनोज जरांगे उपोषण सोडणार आहे. 

मनोज जरांगे यांनी आज सकाळी पुन्हा माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा मराठ्यांचा विजय आहे, माझा नाही. खूपजण म्हणत होते, होणार नाही, शक्य नाही. मुंबईत जाऊन काहीही होणार नाही. हे पोरगं दुसऱ्यांच्या मुलाला फसवायला लागलं आहे, असा आरोप करण्यात येत होते. मात्र मी शब्द खरा करुन दाखवला. आरक्षण खेचून आणलं. मराठा समाजाने खूप संघर्ष केला. आज त्याचा विजय झाला, असं मनोज जरांगे पाटलांनी सांगितले. 

छगन भुजबळ यांना काय सांगणार?, असा सवाल विचारल्यावर, त्यांना काय सांगणार, त्यांचा कार्यक्रमच संपला आहे. तसेच पुन्हा काही अडचणी आल्यास हा पठ्ठ्या लढणार. पुन्हा उपोषण करेन, पुन्हा मुंबईत येणार, असं मनोज जरांगे म्हणाले. अध्यादेशमध्ये सगेसोयरे शब्द आणणं सोपं नव्हतं. मात्र आम्ही करुन दाखवलं असंही मनोज जरांगेंनी सांगितले. तसेच न्यायालायात कोणी आव्हान दिलं, तर त्याची जबाबदारी सरकारची असणार आहे. मात्र हे होणार नाही. कायदा पारीत झाला आहे, असं मनोज जरांगे यांनी यावेळी स्पष्ट केलं. 

एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले-

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले आहे. आमचा विरोध आता संपला आहे. आमच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहे, असं मनोज जरांगे यांनी सांगितले. मध्यरात्री पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांनी ही घोषणा केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मी ज्यूस पिऊन उपोषण सोडणार असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितले. तसेच नवी मुंबईतूनच गुलाल उधळत आम्ही सर्वजण आपापल्या घरी जाणार असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितले.  

वाशीत जल्लोष-

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार