शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आंगणेवाडी यात्रेसाठी कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या

By कमलाकर कांबळे | Updated: February 24, 2024 21:23 IST

गाड्यांसाठी २६ फेब्रुवारीपासून आरक्षण सुरू होणार असल्याचे कोकण रेल्वेने कळविले आहे.

नवी मुंबई : कोकणातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेली आंगणेवाडी यात्रा २ मार्चला होणार आहे. दीड दिवसाच्या या यात्रेला लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गाड्यांसाठी २६ फेब्रुवारीपासून आरक्षण सुरू होणार असल्याचे कोकण रेल्वेने कळविले आहे.यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून भाविक येतात, ही बाब लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण रेल्वेने १ ते ३ मार्चला दोन्ही मार्गांवर विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लोकमान्य टिळक टर्मिनस-करमाळी (०१०४३) ही विशेष गाडी शुक्रवार, १ मार्चला लोकमान्य टिळक टर्मिनसवरून रात्री १०:१५ वाजता सुटणार आहे. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता करमाळी स्थानकावर पोहचेल. करमाळी-लोकमान्य टिळक टर्मिनस (०१०४४) ही विशेष गाडी ३ मार्चला करमाळी स्थानकावरून दुपारी ३:२० वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी पहाटे ३:४५ वाजता ही गाडी लोकमान्य टिळक स्थानकावर पोहचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम स्थानकांवर थांबेल. 

टॅग्स :railwayरेल्वेpassengerप्रवासी