शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

वाळवीग्रस्त गावाच्या पुनर्वसन जागेची अधिकाऱ्यांकडून पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 02:56 IST

५०० हून अधिक बैठका : जसखारमध्ये जागा उपलब्ध करून देण्याच्या हालचाली

उरण : वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा गावाच्या पुनर्वसनासाठी उरण तालुक्यातील जसखार महसूल हद्दीतील जागा उपलब्ध करून देण्याबाबत हालचाली शासनाने सुरू केल्या आहेत. उपविभागीय अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी जेएनपीटी अधिकाºयांसह सोमवारी पुनर्वसन होणाºया जागेची पाहणी केली.

वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा गावाचे शासकीय नियम व मानकानुसार पुनर्वसन करण्यात आलेले नाही. उरण शहरातील बोरी-पाखाडी महसूल हद्दीत जेएनपीटीने हनुमान कोळीवाडा गावाचे पुनर्वसन केले आहे. मात्र, अपुºया जागेत झालेल्या पुनर्वसित सर्वच घरांना वाळवीने पोखरले आहे. आवश्यकतेनुसार १७ हेक्टर जागा आणि सोयी-सुविधा उपलब्ध करून त्याठिकाणी पुनर्वसन करण्याची मागणी सातत्याने वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी लावून धरली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयापासून जेएनपीटी, राज्य, केंद्र सरकारपर्यंत पुनर्वसनासाठी ग्रामस्थांनी गेल्या ३२ वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. इतक्या वर्षात जवळपास ५०० हून अधिक बैठका झाल्या आहेत. मात्र, वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा न्याय आणि पुनर्वसनापासून अद्यापही वंचित आहे. वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या अन्यायाबाबत वृत्तपत्रांनी आवाज उठवल्यावर शासनाने गावाच्या पुनर्वसनासाठी नव्याने उरणमधील जसखार महसूल हद्दीतील जागा उपलब्ध करून देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा गावाच्या पुनर्वसनासाठी आवश्यक जागेची सोमवारी उपविभागीय अधिकारी दत्तात्रेय नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पाहणी करण्यात आली. या वेळी जेएनपीटीअधिकारी राजेश म्हात्रे, उरण तहसीलदार कविता गोडे, हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ, मंडळ अधिकारी, तलाठी आदी उपस्थित होते. पाहणीचा अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात येईल, अशी माहिती उपविभागीय अधिकारी दत्तात्रेय नवले आणि जेएनपीटी अधिकारी राजेश म्हात्रे यांनी दिली. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई