शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

रायगडच्या सदोष सीआरझेड नकाशाची चौकशी करा; पंतप्रधान कार्यालयाने घेतली तक्रारीची दखल

By नारायण जाधव | Updated: February 28, 2024 18:45 IST

पर्यावरण मंत्रालयाचे राज्याला आदेश

नवी मुंबई : सदोष किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा नकाशांमुळे रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीचा नाश होणार असल्याच्या पर्यावरणवाद्यांनी पंतप्रधानांकडे केलेल्या तक्रारी देखल घेऊन केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने याबाबत सखोल चौकशी करण्यास राज्य शासनाला सांगितले आहे. यासाठी त्यांनी सीआरझेड क्षेत्रात बालाजी मंदिरास दिलेल्या भूखंडाचे उदाहरण दिले हाेते.

रायगड जिल्ह्याच्या सदोष सीआरझेड नकाशाबाबत नॅटकनेक्ट फाउंडेशनने पंतप्रधानांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले होते की CZMP-२०१९ मध्ये जमिनीची वास्तविक स्थिती विचारात घेतली नाही, हा नकाशा खारफुटी, आंतर-भरती-ओहोटी आणि अगदी मातीच्या फ्लॅट्स सारख्या पर्यावरणीय संवेदनशील झोनवर मोठ्या प्रमाणावर बांधकामाचा मार्ग मोकळा करीत आहे. परंतु, समुद्राची वाढती पातळी आणि किनारपट्टीचा बराचसा भाग पाण्यात जाऊन ते मोठे विनाशकारी ठरेल, असे नॅटकनेक्टचे संचालक बी. एन. कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या मेलमध्ये म्हटले होते.

सीआरझेड झोनवर येणारा कोणताही प्रकल्प जर आपण कृत्रिमरित्या समुद्रात भरती रेषा ढकलली तर सुरक्षित असेल का?निसर्ग परत प्रहार करेल असे सांगून, त्यांनी यासाठी सिडकोने बालाजी मंदिरासाठी दिलेल्या भूखंडाचे उदाहरण दिले होते. तेम्हणाले की एमटीएचएल प्रकल्पासाठी कास्टिंग यार्डसाठी तात्पुरती लँडफिल आता कायमस्वरूपी पुनर्प्राप्ती मानली जात आहे. कास्टिंग यार्ड २०१९ मध्ये भरतीचा प्रभाव असलेले क्षेत्र, चिखल आणि खारफुटी असलेले मासेमारी क्षेत्र म्हणून दाखविले होते, असे सांगून पुरावे म्हणून त्यांनी २०१८ आणि २०१९ चे गुगल अर्थ नकाशे पीएमओला सादर केले केले होते.तर सागर शक्तीचे प्रमुख नंदकुमार पवार म्हणाले की, उरण परिसरातील विस्तीर्ण मातीचा सपाट भाग, हजारो स्थलांतरित पक्ष्यांचे घर आणि स्थानिक मासेमारी व्यवसाय, दोषपूर्ण सीआरझेड नकाशामुळे आता विकसनशील क्षेत्रामध्ये रूपांतरित झाले आहेत. यामुळे पर्यावरणीय समतोल बिघडला आहे.

टॅग्स :RaigadरायगडMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार