शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
7
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
8
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
9
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
10
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
11
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
12
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
13
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
15
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
16
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
17
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
18
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
20
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP

शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव - मुख्यमंत्री; व्यापा-यांच्या हिताचीही जपणूक आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 02:21 IST

शेतकरी हा देशाचा कणा आहे. त्यामुळे शेतक-यांच्या मालाला हमीभाव व योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासंदर्भात राज्य सरकार आग्रही आहे. शेतक-यांबरोबरच व्यापा-यांच्या हिताला बाधा येऊ दिली जाणार नाही.

नवी मुंबई : शेतकरी हा देशाचा कणा आहे. त्यामुळे शेतक-यांच्या मालाला हमीभाव व योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासंदर्भात राज्य सरकार आग्रही आहे. शेतक-यांबरोबरच व्यापा-यांच्या हिताला बाधा येऊ दिली जाणार नाही. त्यादृष्टीने लवकरच सर्वसमावेशक धोरण आखले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.श्री कुलस्वामी सहकारी पतसंस्थेच्या एपीएमसी मार्केटमधील नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर वाशी येथील सिडको एक्झिबिशन केंद्रात भव्य सभा पार पडली, त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे हे होते. बाजार समिती सक्षम करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. राष्ट्रीय बाजारपेठ ही संकल्पना बाजार समित्यांच्या पथ्यावर पडणार आहे. त्यामुळे बाजार समितीचे महत्त्व वाढणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी स्पष्ट केले.बाजार समितीतील व्यापाºयांचे अनेक प्रश्न आहेत. माथाडींच्या समस्या आहेत. महिनाभरातएक बैठक घेऊन हे सर्व प्रश्न मार्गी लावले जातील, असे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले. मराठा वधनगर आरक्षणाबाबत राज्यशासन पूर्णत: अनुकूल आहे.परंतु शासनाने शासकीय नोकºयांच्या पुढे जाऊन विचार केला आहे. मराठा व इतर समाजातील तरुणांनीराज्य शासनाच्या योजनांचालाभ घेऊन उच्च शिक्षण प्राप्तकरावे. नोकरी मागण्यापेक्षासक्षम होऊन नोकरी देणारे बनावे, असा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी दिले. पतसंस्थेचे अध्यक्ष शंकर पिंगळे यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या आर्थिक वाटचालीचा आढावा घेतला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNavi Mumbaiनवी मुंबई