शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
5
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
6
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
7
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
8
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
9
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
10
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
11
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
12
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
14
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
15
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
16
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
17
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
18
ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती
19
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
20
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे

शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव - मुख्यमंत्री; व्यापा-यांच्या हिताचीही जपणूक आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 02:21 IST

शेतकरी हा देशाचा कणा आहे. त्यामुळे शेतक-यांच्या मालाला हमीभाव व योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासंदर्भात राज्य सरकार आग्रही आहे. शेतक-यांबरोबरच व्यापा-यांच्या हिताला बाधा येऊ दिली जाणार नाही.

नवी मुंबई : शेतकरी हा देशाचा कणा आहे. त्यामुळे शेतक-यांच्या मालाला हमीभाव व योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासंदर्भात राज्य सरकार आग्रही आहे. शेतक-यांबरोबरच व्यापा-यांच्या हिताला बाधा येऊ दिली जाणार नाही. त्यादृष्टीने लवकरच सर्वसमावेशक धोरण आखले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.श्री कुलस्वामी सहकारी पतसंस्थेच्या एपीएमसी मार्केटमधील नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर वाशी येथील सिडको एक्झिबिशन केंद्रात भव्य सभा पार पडली, त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे हे होते. बाजार समिती सक्षम करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. राष्ट्रीय बाजारपेठ ही संकल्पना बाजार समित्यांच्या पथ्यावर पडणार आहे. त्यामुळे बाजार समितीचे महत्त्व वाढणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी स्पष्ट केले.बाजार समितीतील व्यापाºयांचे अनेक प्रश्न आहेत. माथाडींच्या समस्या आहेत. महिनाभरातएक बैठक घेऊन हे सर्व प्रश्न मार्गी लावले जातील, असे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले. मराठा वधनगर आरक्षणाबाबत राज्यशासन पूर्णत: अनुकूल आहे.परंतु शासनाने शासकीय नोकºयांच्या पुढे जाऊन विचार केला आहे. मराठा व इतर समाजातील तरुणांनीराज्य शासनाच्या योजनांचालाभ घेऊन उच्च शिक्षण प्राप्तकरावे. नोकरी मागण्यापेक्षासक्षम होऊन नोकरी देणारे बनावे, असा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी दिले. पतसंस्थेचे अध्यक्ष शंकर पिंगळे यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या आर्थिक वाटचालीचा आढावा घेतला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNavi Mumbaiनवी मुंबई