शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

ग्रीनफिल्ड विमानतळ नवी मुंबईत... एकवीस वर्षांचा खडतर प्रवास...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 3:07 AM

नवी मुंबई : देशातील सर्वात मोठे ग्रीनफिल्ड विमानतळ नवी मुंबईत उभारले जात आहे. देशाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, त्यामुळे नवी मुंबई शहराला ख-या अर्थाने जागतिक दर्जा प्राप्त होणार आहे. महाराष्ट्राचे क्षितिज रुंदावणाºया या प्रकल्पाची तब्बल २१ वर्षे रखडपट्टी झाली. अखेर नवी मुंबई शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरणारा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्प ...

नवी मुंबई : देशातील सर्वात मोठे ग्रीनफिल्ड विमानतळ नवी मुंबईत उभारले जात आहे. देशाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, त्यामुळे नवी मुंबई शहराला ख-या अर्थाने जागतिक दर्जा प्राप्त होणार आहे. महाराष्ट्राचे क्षितिज रुंदावणाºया या प्रकल्पाची तब्बल २१ वर्षे रखडपट्टी झाली. अखेर नवी मुंबई शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरणारा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्प खºया अर्थाने दृष्टिपथात आला आहे.नवी मुंबई विमानतळ २२६८ हेक्टर जागेवर उभारले जात आहे. विमानतळाचे गाभा क्षेत्र ११६१ हेक्टर इतके आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च १६००० कोटी रुपये इतका आहे. राज्य शासन आणि सिडको भागीदार असलेल्या नवी मुंबई इंटनॅशनल एअरपोर्ट कंपनीच्या माध्यमातून या विमानतळाची उभारणी केली जाणार आहे. विमान वाहतूक क्षेत्रात मैलाचे दगड ठरणाºया या प्रकल्पाच्या कामाचे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होत आहे. सर्व प्रथम ९१९७मध्ये या विमानतळाचा विचार पुढे आले. फेब्रुवारी १९९७मध्ये झालेल्या अ‍ॅडव्हान्टेज महाराष्ट्र या देशी गुंतवणूकदारांच्या परिषदेत या विमानतळाविषयी सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर तब्बल नऊ वर्षांनी म्हणजेच २००६मध्ये या विमानतळाची उपयुक्तता आणि व्यवहार्यता अहवाल सादर करण्यासाठी अभ्यास समितीची नेमणूक करण्यात आली. २००७मध्ये केंद्र आणि राज्य सरकारकडून या विमानतळ प्रकल्पाला प्रत्यक्ष मंजुरी मिळाली. त्यानंतर भूसंपादन, पुनर्वसन, आवश्यक असलेल्या विविध परवानग्या आदीमुळे प्रकल्पाचे काम रखडले. त्यावर प्रत्यक्ष कार्यवाही २०१४पासून झाली. २०१६पासून विमानतळपूर्व कामाला सुरुवात करण्यात आली. तर २०१७मध्ये विमानतळाचा मुख्य ठेकेदार म्हणून जीव्हीके कंपनीची निवड करण्यात आली.विमानतळाची वैशिष्ट्येस्वातंत्र्यानंतर देशातील सर्वात मोठे ग्रीनफिल्ड विमानतळ नवी मुंबई शहरात उभारले जात आहे. या विमानतळावरून प्रतिवर्षी ६0 दशलक्ष प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. या विमानतळामुळे नवी मुंबईच्या विकासाला गती मिळणार आहे. उद्योगधंदे वाढीस लागणार आहेत. रियल इस्टेट क्षेत्राला चांगले दिवस येणार आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई