शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

वाटाणा, गाजराची उडाली घसरगुंडी; वाढत्या थंडीमुळे भाजीपाल्यांच्या भावांमध्ये घसरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 07:18 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याचे दर घसरले आहेत. मार्केटमध्ये

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याचे दर घसरले आहेत. मार्केटमध्ये तब्बल ४८१ टन वाटाणा व ३५० टन गाजराची आवक झाली आहे. आवक वाढल्यामुळे त्यांचे दर घसरू लागले आहेत. गवार, कोथिंबिर व पालेभाज्यांचे दर मात्र काही प्रमाणात वाढले आहेत. 

बाजार समितीमध्ये शुक्रवारी ४ लाख ६३ हजार जुडी पालेभाज्यांची आवक झाली. मध्य प्रदेशमधून प्रतिदिन ४०० टन पेक्षा जास्त वाटाण्याची आवक होत आहे. शुक्रवारी ४८१ टन आवक झाल्याने बाजारभाव २६ ते ३२ वरून २२ ते २८ वर आले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये वाटाणा ३० ते ४० रुपयांना विकला जात आहे. गाजराचाही हंगाम सुरू झाला आहे. होलसेल मार्केटमध्ये १६ ते २४ व किरकोळ मार्केटमध्ये ३० ते ४० रुपये किलो दराने विक्री होत आहे. 

पालेभाज्यांचा दर वधारलापालेभाज्यांची आवक कमी होऊ लागली आहे. कोथिंबीर ६ ते १६ रुपये जुडीवरून १० ते ३० रुपये जुडी दराने विकली जात आहे. मेथी ७ ते १४ वरून ७ ते ३० रुपये व शेपू ८ ते १६ वरून ८ ते २० रुपये झाली आहे. 

टॅग्स :vegetableभाज्याNavi Mumbaiनवी मुंबई