शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
4
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
5
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
6
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
7
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
8
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
9
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
10
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
11
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
12
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
14
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
15
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
16
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
17
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
18
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
19
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
20
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा

गणपती पावला अन् भाजीपाला स्वस्त झाला, मुंबई, नवी मुंबईकरांना दिलासा : कोथिंबिरीचे दरही आले निम्म्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 06:03 IST

vegetables: श्रावणामध्ये महागाईमुळे त्रस्त झालेल्या मुंबई, नवी मुंबईकरांना गणेशोत्सवामध्ये दिलासा मिळाला आहे. मागणी कमी झाल्यामुळे भाजीपाल्याचे दर घसरले आहेत.

नवी मुंबई : श्रावणामध्ये महागाईमुळे त्रस्त झालेल्या मुंबई, नवी मुंबईकरांना गणेशोत्सवामध्ये दिलासा मिळाला आहे. मागणी कमी झाल्यामुळे भाजीपाल्याचे दर घसरले आहेत. किरकोळ मार्केटमध्येही ते प्रतिकिलो शंभरीच्या आतमध्ये आले असून कोथिंबिरीचे दरही निम्म्यावर आले आहेत. मुंबईसह नवी मुंबईमध्ये श्रावणामध्ये सर्वच भाज्यांचे दर प्रतिकिलो शंभरीच्या पुढे गेले होते. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले होते. भाजीपाल्याऐवजी डाळी, कडधान्याला ग्राहकांनी पसंती दिली होती. एक महिना बाजारभाव तेजीत होत. मात्र, गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मागणी घटल्याने दर कमी होण्यास सुरुवात झाली आहे. श्रावणात किरकोळ मार्केटमध्ये १०० ते १८० रुपयांवर गेले होते. 

आता ते ४० ते ८० रुपयांवर आले आहेत. कोथिंबिरीचे दर २० ते ५० रुपयांवरून १० ते २५ रुपयांवर आले आहेत. इतर भाज्यांचे दरही कमी झाले आहेत. मुंबई बाजार समितीमध्ये गुरुवारी ५७८ वाहनांमधून २६७७ टन भाजीपाला विक्रीसाठी आला असून त्यामध्ये ५ लाख ७८ हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. गणेशोत्सवामुळे मागणी कमी झाली असल्यामुळे दर कमी झाल्याची माहिती बाजार समिती संचालक शंकर पिंगळे यांनी दिली. 

होलसेल व किरकोळ मार्केटमधील दरप्रकार    २२ ऑगस्ट    १ स्प्टेंबर    १ सप्टेंंबर         (एपीएमसी)    (किरकोळ)भेंडी    ३० ते ५०    २० ते ३४    ४० ते ६०दुधी भोपळा    २८ ते ४०    १६ ते २८    ५० ते ६०गवार    ४५ ते ६५    ४० ते ५०    ६० ते ८०ढोबळी मिरची    ३० ते ४०    २६ ते ३२    ६० दोडका    ४० ते ५२    ३२ ते ४४    ६० ते ८०तोंडली    ६० ते ८०    ४० ते ५०    ६०वाटाणा    ७० ते १००    ६० ते ७०    ८० ते १००

टॅग्स :vegetableभाज्याGanesh Mahotsavगणेशोत्सव