शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

करंजा बंदरातून मच्छीमारांचा आर्थिक स्तर उंचावणार - गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 03:45 IST

दीडशे कोटी खर्चाच्या अत्याधुनिक करंजा बंदराच्या उभारणीनंतर मत्स्यव्यवसायाला चालना मिळणार आहे.

उरण : दीडशे कोटी खर्चाच्या अत्याधुनिक करंजा बंदराच्या उभारणीनंतर मत्स्यव्यवसायाला चालना मिळणार आहे. मासळी निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून, येत्या काळात मच्छीमारांची आर्थिक प्रगती डॉलरमध्ये होईल. शिवाय या बंदरामुळे भविष्यात रोजगारनिर्मिती आणि पर्यटनातही वाढ होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उरणमध्ये व्यक्त केला.करंजा येथील मच्छीमार बंदराच्या विस्तारीकरणाच्या कामाचे भूमिपूजन गुरु वार, २४ जानेवारीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. जेएनपीटीअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या सेझ प्रकल्पामुळे सव्वा लाख रोजगार उपलब्ध होणार आहेत. जेएनपीटी सेझमध्ये निर्माण होणाºया रोजगारामध्ये ८० टक्के रोजगार कोकणातील भूमिपुत्रांना दिला जाईल, असा दावाही गडकरी यांनी केला.देशाच्या विकासाचा मार्ग सागरी मार्गावरूनच जातो, असेच देश जगावर राज्य करतात. त्यासाठी मच्छीमार समाजाचे आर्थिक उत्पन्न वाढवायचे आहे. दरवर्षी सहा हजार कोटींचे मासळीचे उत्पन्न १० हजार कोटींंपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. रायगड, कोकणातील अनेक बंदरे विकसित करण्यात येणार आहेत. त्याशिवाय मुंबई, रायगड, कोकणात विविध ठिकाणी रो-रो सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. मच्छीमारांसाठी इंटरग्रीटेड फिशिंग हबची सुरु वात करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत मासळी निर्यातीसाठी सर्वच सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, त्यामुळे भविष्यात मच्छीमारांना मासळी व्यवसायात अधिक संधी निर्माण होऊ शकतील, असेही फडणवीस म्हणाले. करंजा मच्छीमार संंस्थेचे माजी अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनी प्रास्ताविक केले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी