शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

पाच अल्पवयीन मुलींचे अपहरण, चार दिवसांतल्या घटना : फूस लावून पळवल्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 02:44 IST

शहरातून अवघ्या आठवड्याभरात पाच अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी रबाळे एमआयडीसी व एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नवी मुंबई : शहरातून अवघ्या आठवड्याभरात पाच अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी रबाळे एमआयडीसी व एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.रबाळे एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतून तीन मुली तर एपीएमसी पोलीस ठाणे हद्दीतून दोन बहिणींचे अपहरण झाले आहे. ४ ते ८ आॅक्टोबर या कालावधीत राहत्या परिसरातून त्या बेपत्ता झाल्या आहेत. शाळेला तसेच सत्संगाला जाण्याच्या बहाण्याने घराबाहेर गेल्यानंतर त्या परत आलेल्या नाहीत. एपीएमसी आवारात राहणाºया १२ व १४ वर्षे वयाच्या दोन बहिणी शाळेच्या निमित्ताने घरातून बाहेर गेल्या होत्या. मात्र त्यांच्या वडिलांची व शाळेतील शिक्षकांची भेट झाली असता, त्या शाळेत आलेल्या नसल्याचे समजले. दरम्यान, एक दिवस अगोदरच एका मुलीच्या दप्तरामध्ये आयफोन सापडला होता. याबाबत घरच्यांनी चौकशी केली असता, त्यांनी योग्य उत्तर दिले नव्हते. यामुळे वडिलांंनी दप्तर पुन्हा एकदा तपासले असता, एका कागदावर मोबाइल नंबर आढळला. त्यावर संपर्क केला असता, आम्ही संध्याकाळपर्यंत घरी येवू असे सांगून फोन बंद केला. मात्र दुसºया दिवसापर्यंत त्या परत घरी न आल्यामुळे त्यांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाच प्रकारे रबाळे एमआयडीसी हद्दीतून तीन मुलींचे अपहरण झाले आहे. १४ ते १७ वयोगटातील या मुली असून त्यापैकी काही जणी पालिका शाळेत शिकणाºया आहेत. शाळेसाठी अथवा सत्संगाच्या बहाण्याने घराबाहेर गेल्यानंतर त्या परत घरी आलेल्या नाहीत. यामुळे त्यांच्या अपहरणप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :KidnappingअपहरणNavi Mumbaiनवी मुंबईCrimeगुन्हा