नवी मुंबई ,ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील आलमा, वैष्णवी व नारलबस कंपन्यांना भीषण आग लागली होती. मंगळवारी रात्री उशिराची (24 एप्रिल)ही घटना आहे.
नवी मुंबईत केमिकल कंपन्यांमध्ये अग्नितांडव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2018 14:39 IST
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2018 14:39 IST
नवी मुंबई ,ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील आलमा, वैष्णवी व नारलबस कंपन्यांना भीषण आग लागली होती. मंगळवारी रात्री उशिराची (24 एप्रिल)ही घटना आहे.