शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

रानमेवा बाजारात दाखल

By admin | Updated: March 17, 2017 05:50 IST

फेब्रुवारी ते मे या चार महिन्यांत जंगलातील विविध फळेही बाजारात येत असतात. हा सर्व व्यवसाय मुरु ड तालुक्यासहित रायगड जिल्ह्यातील आदिवासी महिला करीत असतात

अमुलकुमार जैन, बोर्ली-मांडलाफेब्रुवारी ते मे या चार महिन्यांत जंगलातील विविध फळेही बाजारात येत असतात. हा सर्व व्यवसाय मुरु ड तालुक्यासहित रायगड जिल्ह्यातील आदिवासी महिला करीत असतात. या वर्षीही रानमेवा काजूगर, रांजणे, करवंदे, जांभळे, काजू बाजारात दाखल झाले आहेत. ओले काजूगर पाचशे रु पये किलो तर काजूचा वाटा शंभर रुपये असा विकला जात आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर या पाच जिल्ह्यांत काजूचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते; परंतु खवय्ये यांच्या बाजारात ओल्या काजूगरांना प्रचंड प्रमाणात मागणी आहे. मुरुड तालुक्यात पर्यटन वाढल्याने ओले काजूगर व करवंदे यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे फायदा होत असल्याचे भारत जंगम यांनी सांगितले. ओले काजूगर काढणीचा व्यवसाय रायगड जिल्ह्यातील आदिवासी मंडळीच करीत असतात. त्यामध्ये हा व्यवसाय करण्यासाठी ओल्या काजू बिया काढणे, सोलून त्यातील गर काढणे या मुख्य प्रकिया असतात. यासाठी पुरुष आणि कुटुंबातील मुले ओल्या काजू बिया झाडावरून काढतात. ओले काजूगर काढण्याची अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची यंत्रणा अस्तित्वात नाही, असे सुभाष ठाकूर यांनी सांगितले आहे. आंबा, काजू बी, करवंदे यासारखी रानातील फळे दिवसभर गोळा करायची अन् दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी विकायची व येणाऱ्या पैशांवर आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करायचा, अशी परिस्थितीअसते. पावसाळ्यात शेतकऱ्यांकडे शेतीच्या कामाला तर कधी वीटभट्टीवर तर कधी मोलमजुरी तर कधी खाडीतील छोटी मासेमारी यावर आपल्या कुटुंबाची गुजराण करीत असतात. एकंदरीत काय तर आदिवासी बांधवांचे जीवन कष्टमय आहे.