शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

अश्विनी बिंद्रे खटल्याच्या निकालासाठी मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2020 02:13 IST

कामकाजासाठी एक वर्ष; आनंद बिंद्रे यांची साक्ष पूर्ण; आरोपींच्या अडचणी वाढल्या

पनवेल : सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे हत्याकांडातील आरोपी राजेश पाटीलने जामीन मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेला अर्ज फेटाळला जाण्याच्या भीतीने अचानक काढून घेतला आहे. त्यामुळे या हत्येच्या खटल्यातील आरोपींच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, या खटल्याचे कामकाज पूर्ण करण्यासाठी आणखी एक वर्षाची मुदतवाढ मुंबई उच्च न्यायालयाने पनवेल सत्र न्यायालयाला दिली आहे.

अश्विनी बिंद्रे हत्याकांडामध्ये बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरूंदकर, राजेश पाटील, कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर हे आरोपी आहेत. या खटल्यातील साक्षीदारांची ओळख परेड आणि उलट तपासणी पनवेल सत्र न्यायालयाने गेल्या वर्षी सुरू केली होती. मुख्य साक्षीदार अश्विनी यांचे भाऊ आनंद बिंद्रे यांची साक्ष पूर्ण झाली असून, पती राजू गोरे यांची उलट तपासणी सुरू आहे. या खटल्याचे कामकाज आॅक्टोबरपर्यंत संपविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र कोरोनामुळे पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.पोलिसांच्या भूमिकेबाबत नाराजीखटल्यातील प्रमुख आरोपी राजेश पाटीलने जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे, ही माहिती सरकारी वकील अ‍ॅड. प्रदीप घरत यांना देण्यात आली नाही. २७ सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजता याबाबत त्यांना कळविण्यात आले. यावरून पोलीस यंत्रणा आजही अभय कुरूंदकर आणि अन्य आरोपींना वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, असा आरोप अश्विनी यांचे पती राजू गोरे यांनी करून पोलिसांच्या या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र