शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

लालफितीत अडकलाय ‘हार्बर’चा उन्नत मार्ग; विमानतळासह मेट्रोला देणार होते जोडणी

By नारायण जाधव | Updated: June 27, 2024 10:19 IST

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते पनवेल हार्बर रेल्वे मार्गावर दोनच धिम्या मार्गिका आहेत.

नारायण जाधव

लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते पनवेल हार्बर रेल्वे मार्गावर दोनच धिम्या मार्गिका आहेत. गेल्या काही वर्षांत वाढत जाणारी प्रवासी संख्या आणि त्यांची गरज पाहता, या मार्गावर धिम्या फेऱ्यांमध्ये हळूहळू वाढ केली जात असली, तरी वाढलेल्या प्रवाशांची संख्या पाहता लोकलसंख्या अपुरी पडत आहे. यामुळे हार्बरवर उन्नत मार्गाचा प्रस्ताव आला होता. मात्र, तो १४ वर्षांपासून लालफितीत  अडकला आहे.

सीएसएमटी ते पनवेल हे ४९ किलोमीटर आहे. लोकल प्रवासासाठी ७५ मिनिटे लागतात. उन्नत मार्गिका झाल्यास हाच प्रवास ४५ मिनिटांत होईल, असे रेल्वेने तेव्हा स्पष्ट केले होते. या मार्गाचा केवळ ३० टक्के भाग हार्बर मार्गावरून जाणार होता, तर उर्वरित मार्गासाठी जमीन संपादित करावी लागणार होती. रेल्वेसह राज्य सरकार आणि सिडकोने सहकार्याची तयारी दर्शविली. उन्नत मार्गासाठी वाशी खाडीवर पूल उभारून हा मार्ग पुढे मुंबई आणि नवी मुंबई विमानतळासह मेट्रोलाही जोडण्याचे नियोजन होते.

केंद्रीय मंत्रिमंडळानेही २०१९ मध्ये दिली मंजुरी या प्रकल्पात १२६० कोटी खर्चातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी मार्गिका बांधली जाणार होती. पुढे या मार्गाचा एमयूटीपी ३ ए मध्ये समावेश करून २०१८ च्या  अर्थसंकल्पात तो प्रस्तावित करण्यात आला. नंतर त्याला मार्च २०१९ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळानेही मंजुरी दिली. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईrailwayरेल्वे