शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

पनवेल शहरातून जाणाऱ्या इलेव्हेटेड उड्डाणपुलाला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2019 2:31 AM

या उड्डाणपुलाखाली पावसाच्या पाण्याचा निचरा करणारी मोठी जलवाहिनी आहे;

पनवेल : पनवेल शहरातून जाणाºया इलेव्हेटेड पुलाला गळती लागली आहे. मंगळवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे पुलावरील पाण्याचा निचरा होणे थांबले आहे. पाणी वाहून नेणारी यंत्रणा निष्फळ ठरल्याने हे पाणी पुलावरून थेट मुख्य रस्त्यावर पडत आहे. त्याचा फटका वाहनधारकांना सहन करावा लागतो.

या उड्डाणपुलाखाली पावसाच्या पाण्याचा निचरा करणारी मोठी जलवाहिनी आहे; परंतु या वाहिनीची दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहून जात आहे. तसेच रिक्षाचालकांनी रस्त्यावर कब्जा केल्याने या ठिकाणी वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली आहे. वाहतूक पोलिसांकडून या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक बगल दिली जात असल्याचा आरोप केला जात आहे. या संदर्भात ‘कफ’चे अध्यक्ष मनोहर लिमये यांनी संताप व्यक्त केला आहे. प्रशासनाने या प्रकाराची दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे. 

टॅग्स :panvelपनवेलNavi Mumbaiनवी मुंबई