शहरं
Join us  
Trending Stories
1
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
3
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
4
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
5
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
6
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
7
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
8
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
9
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
10
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
11
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
12
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
13
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
14
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
15
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
16
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
17
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
18
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
19
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
20
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन

बाजार समितीमध्ये ई लिलावगृहाची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 01:09 IST

शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा; कृषी माल गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळाही सुरू

नवी मुंबई : बाजार समितीने शेतकरी, व्यापारी व ग्राहकांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यास सुरवात केली आहे. केंद्र शासनाच्या ई - नाम योजनेअंतर्गत ई लिलावगृह व कृषी माल गुणवत्ता तपासणी केंद्र सुरू केले आहे.पणन संचालक दीपक तावरे यांच्या उपस्थितीमध्ये असेर्इंग लॅब व ई लिलावगृहाचे उद्घाटन करण्यात आले. राज्यातील शेतकºयांना उच्चतम बाजारभाव व ग्राहकांना दर्जेदार शेतमाल कमीत कमी दरात उपलब्ध करून देण्यासाठी या सुविधा उपलब्ध करून दिल्या असून तावरे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. राज्याचे सहकार आयुक्त व बाजार समितीचे प्रशासक सतीश सोनी यांनी शेतकºयांचे व ग्राहकांचे हित लक्षात घेऊन या सुविधा उपलब्ध केल्याची माहिती यावेळी दिली. अशाप्रकारची सुविधा उपलब्ध करून देणारी मुंबई ही राज्यातील एकमेव बाजार समिती ठरणार आहे. ई लिलावगृहामुळे शेतीमालाच्या लिलावामध्ये पारदर्शकता येणार आहे. येथील प्रयोगशाळेत शेतीमालाच्या गुणवत्तेची चाचणी करण्याकरिता प्रशिक्षित कर्मचाºयांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. विविध यंत्राद्वारे कृषीमालाची गुणवत्ता तपासली जाणार आहे. कृषी पणन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील पवार यांनीही मुंबई बाजार समितीचा प्रकल्प देशातील इतर संस्थांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी बाजार समितीचे सचिव अनिल चव्हाण, अविनाश देशपांडे, अशोक गाडे, व्ही.बी. बिरादार, आर. आर. खिस्ते, एम. एम. मोहाडे, मंदार साळवी, एम. के. बेपारी व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईFarmerशेतकरी