शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीमध्ये ई लिलावगृहाची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 01:09 IST

शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा; कृषी माल गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळाही सुरू

नवी मुंबई : बाजार समितीने शेतकरी, व्यापारी व ग्राहकांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यास सुरवात केली आहे. केंद्र शासनाच्या ई - नाम योजनेअंतर्गत ई लिलावगृह व कृषी माल गुणवत्ता तपासणी केंद्र सुरू केले आहे.पणन संचालक दीपक तावरे यांच्या उपस्थितीमध्ये असेर्इंग लॅब व ई लिलावगृहाचे उद्घाटन करण्यात आले. राज्यातील शेतकºयांना उच्चतम बाजारभाव व ग्राहकांना दर्जेदार शेतमाल कमीत कमी दरात उपलब्ध करून देण्यासाठी या सुविधा उपलब्ध करून दिल्या असून तावरे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. राज्याचे सहकार आयुक्त व बाजार समितीचे प्रशासक सतीश सोनी यांनी शेतकºयांचे व ग्राहकांचे हित लक्षात घेऊन या सुविधा उपलब्ध केल्याची माहिती यावेळी दिली. अशाप्रकारची सुविधा उपलब्ध करून देणारी मुंबई ही राज्यातील एकमेव बाजार समिती ठरणार आहे. ई लिलावगृहामुळे शेतीमालाच्या लिलावामध्ये पारदर्शकता येणार आहे. येथील प्रयोगशाळेत शेतीमालाच्या गुणवत्तेची चाचणी करण्याकरिता प्रशिक्षित कर्मचाºयांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. विविध यंत्राद्वारे कृषीमालाची गुणवत्ता तपासली जाणार आहे. कृषी पणन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील पवार यांनीही मुंबई बाजार समितीचा प्रकल्प देशातील इतर संस्थांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी बाजार समितीचे सचिव अनिल चव्हाण, अविनाश देशपांडे, अशोक गाडे, व्ही.बी. बिरादार, आर. आर. खिस्ते, एम. एम. मोहाडे, मंदार साळवी, एम. के. बेपारी व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईFarmerशेतकरी