शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

केंबुर्ली वळणाचे रुंदीकरण होऊनही धोका कायम

By admin | Updated: November 29, 2014 22:24 IST

मुंबई-गोवा महामार्गावरील केंबुर्ली गावाजवळ असलेल्या धोकादायक वळणावर गेली अनेक वष्रे अपघात होत आहेत. या धोकादायक वळणाचे रुंदीकरण करण्यात आले

दासगाव : मुंबई-गोवा महामार्गावरील केंबुर्ली गावाजवळ असलेल्या धोकादायक वळणावर गेली अनेक वष्रे अपघात होत आहेत. या धोकादायक वळणाचे रुंदीकरण करण्यात आले असले तरी अवघड वळणावर समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने अपघातांचा धोका कायम आहे. शुक्रवारी सकाळी पुन्हा एक कार या वळणाचे कठडे तोडून नदीत कोसळल्याची घटना घडली आहे. 
मुंबई-गोवा महामार्गावर केंबुर्ली गाव आणि महाड शहरादरम्यान महामार्गाला एक धोकादायक वळण आहे. या ठिकाणी नदीला लागूनच रस्ता पुढे गेला आहे. महाड शहराला जोडणारा जोडरस्तादेखील याच  ठिकाणी आहे. यामुळे येथे कायम अपघात होत असतात. गेल्या अनेक वर्षात या वळणावर अनेक अपघात झाले असून या अपघातांमध्ये मोठय़ा प्रमाणात जीवितहानी झालेली आहे. कायम अपघात होत असल्याने महामार्ग बांधकाम  विभागाने या ठिकाणी असलेला एका बाजूचा डोंगर फोडून रस्ता रुंद करण्याचे काम केले होते. मात्र रुंदीकरणामुळे हे वळण अधिकच धोकादायक बनले आहे. यामुळे या वळणावर आजही अपघातांचे प्रमाण कायम राहिले आहे. 
या वळणावर असलेले हे सिमेंट काँक्रीटचे संरक्षक कठडे रात्रीच्या वेळेस चालकांना स्पष्ट दिसत नाहीत. कठडय़ांना रेडीयम पट्टे बसवण्यात आलेले नाहीत. या वळणावर असलेली डोंगराकडच्या साइडपट्टीला खड्डे पडले आहेत. तर महाड शहराला जोडणा:या जोड रस्त्यासमोर खड्डे पडले आहेत. हे खड्डे चुकवण्याच्या प्रय}ातही अनेक अपघात होत आहेत. 
केंबुर्ली  वळणावर जानेवारी 2क्क्9 पासून आतार्पयत जवळपास 35 अपघात झाले आहेत. काही अपघात किरकोळ असल्याने याची नोंद करण्यात आलेली नाही. या किरकोळ अपघातांचा आकडादेखील किमान 25 पेक्षा अधिक आहे. (वार्ताहर)